गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.
गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय......