राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
लक्षद्वीप हा शांत, निसर्गसुंदर बेटांचा केंद्रशासित प्रदेश. प्रफुल खोडा पटेल यांची प्रशासक म्हणून तिथं एण्ट्री होताच हा भाग काहीसा अशांत झालाय तो त्यांच्या मनमानी एकाधिकारशाहीमुळे. त्यांचे वादग्रस्त निर्णय थांबलेले नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मदत आणि तोडग्याची अपेक्षा केलीय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिक राष्ट्रवादीला आलेली मुलाखत इथं देत आहोत.
लक्षद्वीप हा शांत, निसर्गसुंदर बेटांचा केंद्रशासित प्रदेश. प्रफुल खोडा पटेल यांची प्रशासक म्हणून तिथं एण्ट्री होताच हा भाग काहीसा अशांत झालाय तो त्यांच्या मनमानी एकाधिकारशाहीमुळे. त्यांचे वादग्रस्त निर्णय थांबलेले नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मदत आणि तोडग्याची अपेक्षा केलीय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिक राष्ट्रवादीला आलेली मुलाखत इथं देत आहोत......
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?.....
वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत?
वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत?.....
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल......
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. .....
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते.
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते......
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......
अजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय.
अजित पवारांच्या बंडाने साऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती झाली. हे सगळं झाल्यावरही अजित पवारांचं नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे पक्षनेतृत्व फक्त राजाच्या पोरालाच राजा बनवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पोटात सामावून घेण्याची भूमिका बजावणार असा सवाल निर्माण झालाय......
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?.....
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.
युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.
कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय......
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय......
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.
एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......
१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार?
१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार?.....
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय......
यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.
यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे......
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन याद्या जाहीर केल्यात. आतापर्यंत १३९ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामधे काही मातब्बरांना वेटिंगवर टाकण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय. तर आयारामांचं तिकीत देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यामुळे या याद्या कुणी फायनल केल्या, त्यावर कुणाचा प्रभाव आहे, याची चर्चा रंगलीय......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....
सुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
सुप्रिया सुळे यांचा रविवारी ३० जूनला पन्नासावा वाढदिवस आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जातं. गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश......
महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे?
महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे?.....
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं......
लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत.
लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत......
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख......
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय......
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग.
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग......
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......
महाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे.
महाराष्ट्रात काल २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यातून आतापर्यंत ३१ जागांवर मतदान झालंय. या मतदानाचा एकूण नूर समोर येतोय. अँण्टी इकम्बन्सीचा ट्रेंड खूप काम करताना दिसतोय. पण ही अँण्टी इकम्बन्सी निव्वळ सरकारविरोधीच नाही तर विरोधकांच्या विरोधातही आहे. .....
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात......
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.
परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय. .....
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत......
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता......
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय......
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली......
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?
भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?.....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे......