आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......
अमेरिकेतल्या गुलामगिरीविरोधातला आवाज फ्रेडरिक डग्लस यांचा आज स्मृतिदिन. एका गुलाम आईच्या पोटी गोऱ्या मालकाकडून त्यांचा जन्म झाला. आयुष्य अनाथपण आणि गुलामीत गेलेल्या डग्लस यांनी अमेरिकेतल्या नीग्रो मुक्ती आंदोलनाला तात्त्विक, वैचारिक आणि बौद्धिक अधिष्ठान दिलं. अमोघ वक्तृत्व आणि टोकदार लेखणीच्या आधारावर अमेरिकेतल्या नीग्रो समाजाला एका धाग्यात बांधलं.
अमेरिकेतल्या गुलामगिरीविरोधातला आवाज फ्रेडरिक डग्लस यांचा आज स्मृतिदिन. एका गुलाम आईच्या पोटी गोऱ्या मालकाकडून त्यांचा जन्म झाला. आयुष्य अनाथपण आणि गुलामीत गेलेल्या डग्लस यांनी अमेरिकेतल्या नीग्रो मुक्ती आंदोलनाला तात्त्विक, वैचारिक आणि बौद्धिक अधिष्ठान दिलं. अमोघ वक्तृत्व आणि टोकदार लेखणीच्या आधारावर अमेरिकेतल्या नीग्रो समाजाला एका धाग्यात बांधलं......
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे......
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय......
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे.
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. .....
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल.
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल......
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे.
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे......
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय.
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच......
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत......
नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांच्या बर्थडेला कौटुंबिक पार्टी करण्यात केली. तिथं कोरोनामुळे जमावबंदी असल्याने त्यांना दंड आकारण्यात आला. सोलबर्ग यांनी चूक मान्य केली. जाहीर माफीही मागितली. भारतात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दोन लाखांवर पोचत असताना आपले पंतप्रधान मात्र निवडणुकांमधे व्यस्त आहेत.
नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांच्या बर्थडेला कौटुंबिक पार्टी करण्यात केली. तिथं कोरोनामुळे जमावबंदी असल्याने त्यांना दंड आकारण्यात आला. सोलबर्ग यांनी चूक मान्य केली. जाहीर माफीही मागितली. भारतात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दोन लाखांवर पोचत असताना आपले पंतप्रधान मात्र निवडणुकांमधे व्यस्त आहेत. .....
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे.
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे......
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं.
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं......
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय.
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय......
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत.
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत......
अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश.
अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश......
भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात.
भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात......
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......
साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं.
साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं......
२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय.
२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय......
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे.
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे......
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत.
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत......
कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?
कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?.....
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी.
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी......
आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय.
आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय......
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे......
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल......
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं.
अमुक केल्याने कोरोना बरा होतो किंवा तमुक केल्याने कोरोना बरा होतो, या अफवा वाचून, त्याच्यावर भरपूर चर्चा करून त्या खोट्या आहेत हेसुद्धा आपल्याला कळालंय. आता या खोट्या किंवा फसव्या उपायांचं नवं वर्जन आलंय. अर्धवट वैज्ञानिक माहितीच्या आधारावर ही सारी फिरवाफिरवी सुरू आहे. त्यामुळे हे वायरल उपाय खरंच कामाचे आहेत का, हे एकदा नीट तपासून बघायला हवं......
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध.
कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध......
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.
कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा.
आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......
आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट.
आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट......
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......