सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण......
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख......
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे.
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे......
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात......
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी......
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे......