पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी......