विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय......
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या.
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या......
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल......
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल......
कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली.
कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली......
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय......
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे......
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं......
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत.
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत......
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली......
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.
क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली.
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली. .....
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय.
भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय......
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे......
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?
एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?.....
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही. .....
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे......
आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का? पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी.
आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का? पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी......