वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी.
वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी......
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात......
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी.
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी......