‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं.
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं......
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे.
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे......
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय.
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय......
पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं.
पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं......
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट.
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट......
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय......
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं......
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट......
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत......
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा......
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग......
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत.
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत......
नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.
नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय......
सध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक
सध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक.....
पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा.
पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा......
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही......
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.
बीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं......
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात.
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात......
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय.
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय......
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती. .....