महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन.
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन......