साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही......
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे......
हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे......
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......
धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन......
अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे.
अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे......
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय.
दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....
भारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.
भारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे......
झारखंड विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलीय. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाच्या बालेकिल्ल्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतली. नदीचा प्रवाह वाहावा तसं रस्त्यावरून लोकांची गर्दी वाहत असल्यासारखं चित्र होतं. त्या सभेचा हा लाईव रिपोर्ट
झारखंड विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलीय. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाच्या बालेकिल्ल्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतली. नदीचा प्रवाह वाहावा तसं रस्त्यावरून लोकांची गर्दी वाहत असल्यासारखं चित्र होतं. त्या सभेचा हा लाईव रिपोर्ट.....
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.
सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.
ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.
सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे......