भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं.
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं......
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.
दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे......
दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.
दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल......
पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं.
पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं......