चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत.
चीनला आतापर्यंत सगळ्यात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मागच्या ६७ दिवसांपासून उष्णतेच्या भीषण लाटेमुळे प्रमुख नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळे चीननं १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळाची घोषणा केली. उष्णतेची तीव्र लाट सलग दहाव्या दिवशी कायम राहिल्यामुळे २२ ऑगस्टला देशभर 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. आताची उष्णतेची लाट आणि दुष्काळामुळे मागच्या ६० वर्षातले चीनमधले सगळे रेकॉर्ड मोडलेत......
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......