‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट......
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज.
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज......
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......