बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय.
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय......