प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं......
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती.
भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.
२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल......
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय......
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला......
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत......
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही.
निर्धाव षटकांचे बादशहा बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी १७ जानेवारीला मुंबईत निधन झालं. आपल्या डावखुऱ्या बॉलिंगमुळे क्रिकेटमधे त्यांनी एक वेगळी ओळखही निर्माण केली होती. ते उत्तम स्पिनर होते. १२ जानेवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमधे तर त्यांनी सलग २१ ओवरमधे बॅट्समनला एकही रन काढू दिला नव्हता. त्यांच्या या कंजुस कामगिरीचा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही......
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ हा प्रकार आयसीसीनं सुरू केलाय. २०२३ मधे त्याला मूर्त रुप येईल. यात चार दिवसांच्या टेस्ट क्रिकेट घेण्याचा घाट घातला जातोय. अशा प्रकारची टेस्ट मॅच ही कल्पनाच काहींना सहन होत नाहीय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे आजी माजी खेळाडू या निर्णयाला नापसंती दर्शवतायंत. तर काही जण या निर्णयाचं स्वागतही करत आहेत......
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला.
वनडे क्रिकेटचा आज पन्नासावा बड्डे. ५ जानेवारी १९७१ मधे आजच्याच दिवशी मेलबर्नच्या मैदानावर पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच खेळवण्यात आली. सलग तीन दिवस पावसानं घोळ घातला आणि टेस्ट क्रिकेट वनडे मॅच म्हणून खेळवला गेला. अपघातानं आलेल्या वनडेनं मात्र टेस्ट क्रिकेटचा गेम केला......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....
अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात.
अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. आता कॉमेंट्रीच्या नावावर नकोती शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढतायत. आपल्याला क्रिकेटमधलं अधिक कळतंय असाच कॉमेंट्री करणाऱ्यांचा समज झालाय. त्यानिमित्ताने कॉमेंट्री विश्वाचा घेतलेला हा वेध.
फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. आता कॉमेंट्रीच्या नावावर नकोती शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढतायत. आपल्याला क्रिकेटमधलं अधिक कळतंय असाच कॉमेंट्री करणाऱ्यांचा समज झालाय. त्यानिमित्ताने कॉमेंट्री विश्वाचा घेतलेला हा वेध......
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला.
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला......
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास.
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास......