निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल.
निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल......