२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत......
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘सिटाडेल’ या आपल्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘सिटाडेल’ या आपल्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता......
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल......
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल......
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे.
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे......
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे.
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे......
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही......
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत.
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत......
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय.
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय......
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख.
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख......
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय......
सध्याच्या लोकसभेसाठी २०१९मधे विजयी झालेल्या ५३९ खासदारांपैकी २३३ म्हणजे ४३ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. गंभीर गुन्हे दाखल असणार्या खासदारांचं प्रमाण अवघ्या दहा वर्षांत तब्बल १०९ टक्क्यांनी वाढलंय. ही वाढती टक्केवारी पाहता जनतेलाही असेच उमेदवार आवडतात का असा प्रश्न करतायंत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी.
सध्याच्या लोकसभेसाठी २०१९मधे विजयी झालेल्या ५३९ खासदारांपैकी २३३ म्हणजे ४३ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. गंभीर गुन्हे दाखल असणार्या खासदारांचं प्रमाण अवघ्या दहा वर्षांत तब्बल १०९ टक्क्यांनी वाढलंय. ही वाढती टक्केवारी पाहता जनतेलाही असेच उमेदवार आवडतात का असा प्रश्न करतायंत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी......
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय.
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय......
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय......
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे.
चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा रंगायला लागलीय. पवारांनी देशाचं नेतृत्व करावं असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण त्यांनी व्यक्त केलेली भावना आणि नेमकं वास्तव काय हेही समजून घ्यायला हवं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा रंगायला लागलीय. पवारांनी देशाचं नेतृत्व करावं असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण त्यांनी व्यक्त केलेली भावना आणि नेमकं वास्तव काय हेही समजून घ्यायला हवं......
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं.
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं......
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही.
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही......
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे.
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे......
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही.
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही......
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण काँग्रेसच्या विचारधारेला तिलांजली देत त्यांनी भाजपमधे प्रवेश केला आणि ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांचे गोडवे गायला लागले. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. शशी थरुर यांनी काही मुलभूत पण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. ‘द क्विंट’वर आलेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण काँग्रेसच्या विचारधारेला तिलांजली देत त्यांनी भाजपमधे प्रवेश केला आणि ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांचे गोडवे गायला लागले. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. शशी थरुर यांनी काही मुलभूत पण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. ‘द क्विंट’वर आलेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट......
सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.
सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत......
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय......
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही......
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......
१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय.
१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात......
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात.
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात......
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?.....
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?.....
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख.
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख......
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा मतदारांमधे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का वाढल्याच्या बातम्या आल्या. त्याला धरून राजकारणात महिलांना वाटा देण्याच्याही बाता झाल्या. पण आता प्रत्यक्ष तिकीटवाटपात याउलट चित्र आहे. बायकांना उमेदवारी देताना सगळ्याच पक्षांनी घराणेशाहीचं कार्ड वापरलंय......
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख.
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख......
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय......