यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय......
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?.....