माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......