१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत.
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत......