‘विश्वामित्र सिंड्रोम’ हा पंकज भोसले यांचा कथासंग्रह. स्त्री देहाकडे पाहण्याचा पुरूषाचा थेट डोळा इथे दिसतो. साजुकपणा मागे फेकून स्त्री पुरुषांचं पॉर्नभरीत, सेक्सच्युल जाणिवांचं ठळक जग लिहून लेखकाने पुस्तकात अक्षरश: फटाके फोडलेत. या पुस्तकाविषयी रेणुका खोत यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
‘विश्वामित्र सिंड्रोम’ हा पंकज भोसले यांचा कथासंग्रह. स्त्री देहाकडे पाहण्याचा पुरूषाचा थेट डोळा इथे दिसतो. साजुकपणा मागे फेकून स्त्री पुरुषांचं पॉर्नभरीत, सेक्सच्युल जाणिवांचं ठळक जग लिहून लेखकाने पुस्तकात अक्षरश: फटाके फोडलेत. या पुस्तकाविषयी रेणुका खोत यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात......
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात......
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख.
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख......
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय.
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय......
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात.
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात......
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी......
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण.....
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय.
'वाडा जागा झाला' हा विजय चव्हाण यांचा दुसरा कथासंग्रह शब्दालय प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला. या लघुकथांमधून अनागर समूहातलं माणसांचं जगणं त्यांचे ताणतणाव, त्यांची सुखदुःखं, त्यांच्या जगण्यातले अनेकस्तरीय जीवनानुभव विजय चव्हाण यांनी प्रकट केलेत. या कथांमधून दृश्यमान होणारा परिसर, तिथली जीवनशैली आणि बोलीभाषेचा समर्पक वापर यामुळे कथनाला एक भूजैविक परिणाम प्राप्त झालाय......
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी......
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी......
महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय.
महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय......
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय.
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय......
ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. ज्या व्यक्ती आणि घडामोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय.
ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. ज्या व्यक्ती आणि घडामोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय......
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात......