आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?.....