आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन. महाराजांनी या समारंभाचं ऐतिहासिक महत्त्व चिरकाल राहावं, यासाठी राज्याभिषेकापासून शिवशक सुरू केला. शक सुरू करणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती. शक सुरू करणं म्हणजे नवं युग सुरू करणं. या राज्याभिषेकानं नवं युग सुरू झालंय.
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन. महाराजांनी या समारंभाचं ऐतिहासिक महत्त्व चिरकाल राहावं, यासाठी राज्याभिषेकापासून शिवशक सुरू केला. शक सुरू करणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती. शक सुरू करणं म्हणजे नवं युग सुरू करणं. या राज्याभिषेकानं नवं युग सुरू झालंय......
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं......
संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्यांना ताकद देण्यासारखं आहे.
संघ-भाजप परिवारातल्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांची बदनामी केली जातेय. हे अनवधानानं होत नाहीय. कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकतेचा हा होलसेल धंदाच आहे. अशांपासून बहुजन-मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणं म्हणजे बहुजनांच्या श्रद्धास्थानांची बदनामी करणार्यांना ताकद देण्यासारखं आहे......
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या......
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे......
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय.
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय......
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी.
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी......
समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय.
समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय......