logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
महाराष्ट्राच्या शेतीचा विकास नक्की कुठल्या दिशेला चाललाय?
विजय जावंधिया
०१ मे २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं.


Card image cap
महाराष्ट्राच्या शेतीचा विकास नक्की कुठल्या दिशेला चाललाय?
विजय जावंधिया
०१ मे २०२३

महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात शेतीपुढची आव्हाने वाढत चाललेली असताना आपण मुलभूत किंवा कळीच्या मुद्दयांबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर शेतीक्षेत्राच्या मरणकळा थांबणार नाहीत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शेतीचा विकास तपासून पाहणं गरजेचं ठरतं......


Card image cap
मुसलमानांना देशाचे सांस्कृतिक शत्रू का ठरवलं गेलंय?
सरफराज अहमद
२२ एप्रिल २०२३
वाचन वेळ : ७ मिनिटं

जशी आधुनिक जगाची पायवाट इस्लामी ज्ञाननिर्मितीच्या काळातून जाते, तसंच आधुनिक भारताच्या निर्मितीची पार्श्वभूमी ही मध्ययुगातले मुसलमान सुफी, कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ, बादशाहांनी निर्माण करून ठेवली होती. तरीही गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याकांना, विशेषतः मुसलमानांना या देशाचे सांस्कृतिक शत्रू ठरवलं गेलंय. हे असं का घडलं, याचा सरफराज अहमद यांनी ‘ईदोत्सव’ विशेषांकात घेतलेला वेध.


Card image cap
मुसलमानांना देशाचे सांस्कृतिक शत्रू का ठरवलं गेलंय?
सरफराज अहमद
२२ एप्रिल २०२३

जशी आधुनिक जगाची पायवाट इस्लामी ज्ञाननिर्मितीच्या काळातून जाते, तसंच आधुनिक भारताच्या निर्मितीची पार्श्वभूमी ही मध्ययुगातले मुसलमान सुफी, कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ, बादशाहांनी निर्माण करून ठेवली होती. तरीही गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याकांना, विशेषतः मुसलमानांना या देशाचे सांस्कृतिक शत्रू ठरवलं गेलंय. हे असं का घडलं, याचा सरफराज अहमद यांनी ‘ईदोत्सव’ विशेषांकात घेतलेला वेध......


Card image cap
करुणेचे कॉपीराईट्स : माती, नाती, नीती आणि अनुभुतीच्या कविता
रमेश बुरबुरे
१८ मार्च २०२३
वाचन वेळ : ९ मिनिटं

कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.


Card image cap
करुणेचे कॉपीराईट्स : माती, नाती, नीती आणि अनुभुतीच्या कविता
रमेश बुरबुरे
१८ मार्च २०२३

कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......


Card image cap
स्त्रीमुक्तीचं पुढलं पाऊल : जर्मनीत महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी
सम्यक पवार
१७ मार्च २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.


Card image cap
स्त्रीमुक्तीचं पुढलं पाऊल : जर्मनीत महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी
सम्यक पवार
१७ मार्च २०२३

जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......


Card image cap
शेतकऱ्यांच्या शेतमालावर कोसळत्या भावाचं संकट
विजय जावंधिया
२६ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

देशांतर्गत बाजारात सध्या कांदा, बटाटा, कापूस यांसह इतर शेतमालाच्या भावात घसरण होतेय. जागतिक बाजारातही हेच होतंय. अशातच गव्हाचे दर खाली यावेत यासाठी केंद्र सरकारने ३० लाख टन गव्हाचा साठा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण एमएसपीपेक्षा अधिक दर किरकोळ बाजारात असला तर शेतकरी सरकारला गहू विकणार नाही आणि त्यातून अन्नुसरक्षेसाठी लागणार्‍या धान्याचं अर्थकारण कोलमडू शकतं.


Card image cap
शेतकऱ्यांच्या शेतमालावर कोसळत्या भावाचं संकट
विजय जावंधिया
२६ फेब्रुवारी २०२३

देशांतर्गत बाजारात सध्या कांदा, बटाटा, कापूस यांसह इतर शेतमालाच्या भावात घसरण होतेय. जागतिक बाजारातही हेच होतंय. अशातच गव्हाचे दर खाली यावेत यासाठी केंद्र सरकारने ३० लाख टन गव्हाचा साठा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण एमएसपीपेक्षा अधिक दर किरकोळ बाजारात असला तर शेतकरी सरकारला गहू विकणार नाही आणि त्यातून अन्नुसरक्षेसाठी लागणार्‍या धान्याचं अर्थकारण कोलमडू शकतं......


Card image cap
प्रेम केल्यानंतर लग्न करायला हवंच का?
अक्षय शारदा शरद
१४ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे.


Card image cap
प्रेम केल्यानंतर लग्न करायला हवंच का?
अक्षय शारदा शरद
१४ फेब्रुवारी २०२३

डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे......


Card image cap
मुलं जन्माला घालण्याचा दर अर्ध्यावर आलाय!
डॉ. ऋतू सारस्वत
०८ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या ७० वर्षांत जगाचा प्रजनन दर ५० टक्क्यांनी घसरलाय. याचं कारण लग्न केलेल्या जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होतेय. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ‘सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्‍या मार्गावर ढकललंय.


Card image cap
मुलं जन्माला घालण्याचा दर अर्ध्यावर आलाय!
डॉ. ऋतू सारस्वत
०८ फेब्रुवारी २०२३

गेल्या ७० वर्षांत जगाचा प्रजनन दर ५० टक्क्यांनी घसरलाय. याचं कारण लग्न केलेल्या जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होतेय. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ‘सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्‍या मार्गावर ढकललंय......


Card image cap
शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पटीच्या घोषणेचं काय झालं?
राज कुमार
२७ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती. घोषणा होती २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची. आता २०२२ हे वर्ष सरलंय. नवीन वर्ष आलं. पण सरकारनं दिलेल्या घोषणेचं काय झालं? हा प्रश्न आहेच. त्याचं उत्तर शोधण्यासाठी सरकारची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.


Card image cap
शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पटीच्या घोषणेचं काय झालं?
राज कुमार
२७ जानेवारी २०२३

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती. घोषणा होती २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची. आता २०२२ हे वर्ष सरलंय. नवीन वर्ष आलं. पण सरकारनं दिलेल्या घोषणेचं काय झालं? हा प्रश्न आहेच. त्याचं उत्तर शोधण्यासाठी सरकारची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे......


Card image cap
शेतकरी आणि स्त्रियांशिवाय हे जग चालणार नाही!
अमर हबीब
२० जानेवारी २०२३
वाचन वेळ : १८ मिनिटं

येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.


Card image cap
शेतकरी आणि स्त्रियांशिवाय हे जग चालणार नाही!
अमर हबीब
२० जानेवारी २०२३

येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......


Card image cap
३१ डिसेंबर २०२२ : भारतीय सिनेइतिहासातला काळा दिवस
प्रथमेश हळंदे
०३ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.


Card image cap
३१ डिसेंबर २०२२ : भारतीय सिनेइतिहासातला काळा दिवस
प्रथमेश हळंदे
०३ जानेवारी २०२३

भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय......


Card image cap
'वोक कल्चर', 'कॅन्सल कल्चर’ म्हणजे काय?
अश्विनी पारकर
०३ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.


Card image cap
'वोक कल्चर', 'कॅन्सल कल्चर’ म्हणजे काय?
अश्विनी पारकर
०३ जानेवारी २०२३

सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको......


Card image cap
'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश बनली कारण…
सम्यक पवार
२६ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय.


Card image cap
'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश बनली कारण…
सम्यक पवार
२६ डिसेंबर २०२२

मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी इंग्रज भारतात आले वगैरे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलंच आहे. याच मसाल्यांनी बनलेला 'चिकन टिक्का मसाला' इंग्लंडची नॅशनल डिश होण्याइतपत फेमस झाला. स्कॉटलंडमधल्या अली अहमद अस्लम या पंजाबी शेफने हा पदार्थ युरोपमधे पहिल्यांदा बनवला, असं सांगितलं जातं. त्यांचं नुकतंच स्कॉटलंमधे निधन झालंय......


Card image cap
रावण : वैदिक संस्कृतीच्या विरोधाचं प्रतीक
संजय सोनवणी
१५ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ९ मिनिटं

रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.


Card image cap
रावण : वैदिक संस्कृतीच्या विरोधाचं प्रतीक
संजय सोनवणी
१५ ऑक्टोबर २०२२

रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही......


Card image cap
बीटीएस : चांगुलपणाचा कोरियन बँडबाजा
नीलेश बने
१४ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.


Card image cap
बीटीएस : चांगुलपणाचा कोरियन बँडबाजा
नीलेश बने
१४ ऑक्टोबर २०२२

बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय......


Card image cap
सरकार किमान हमी किंमतीचा कायदा कधी आणणार?
विजय जावंधिया
०२ सप्टेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्‍यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्‍यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही.


Card image cap
सरकार किमान हमी किंमतीचा कायदा कधी आणणार?
विजय जावंधिया
०२ सप्टेंबर २०२२

दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्‍यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्‍यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही......


Card image cap
चार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा
प्रसाद कुमठेकर
०३ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.


Card image cap
चार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा
प्रसाद कुमठेकर
०३ ऑगस्ट २०२२

चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......


Card image cap
एक कैफियत: मराठी साहित्य, संस्कृतीचा ठेवा रूजवणारी गझल
डॉ. श्रीपाल सबनीस
२१ जुलै २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.


Card image cap
एक कैफियत: मराठी साहित्य, संस्कृतीचा ठेवा रूजवणारी गझल
डॉ. श्रीपाल सबनीस
२१ जुलै २०२२

महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे......


Card image cap
वन्य जीव संरक्षण कायदा: शेतकऱ्यांसमोर नवं संकट?
सुभाष वारे
०२ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.


Card image cap
वन्य जीव संरक्षण कायदा: शेतकऱ्यांसमोर नवं संकट?
सुभाष वारे
०२ जुलै २०२२

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे......


Card image cap
शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?
भूषण भोईर
०१ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट.


Card image cap
शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?
भूषण भोईर
०१ जुलै २०२२

काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट......


Card image cap
रोलर कोस्टर राईडचा अनुभव देणारा शहरनामा
संदेश कुडतरकर
१३ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.


Card image cap
रोलर कोस्टर राईडचा अनुभव देणारा शहरनामा
संदेश कुडतरकर
१३ एप्रिल २०२२

मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा......


Card image cap
सातपुड्यातल्या आदिवासींमधे रंगतेय सामाजिक ऐक्याची होळी
विनायक सावळे
१८ मार्च २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय.


Card image cap
सातपुड्यातल्या आदिवासींमधे रंगतेय सामाजिक ऐक्याची होळी
विनायक सावळे
१८ मार्च २०२२

होळीला आदिवासी जमातीत प्रचंड श्रद्धेची जागा आहे. तिला जितेजागती देवता म्हटलं जातं. सातपुड्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या आदिवासींच्या गावात तर महिनाभर आधीच होळी फिवर सुरू झालेला असतो. इथल्या डोंगरदऱ्यात पुढचा आठवडाभर हा होळीचा बेधुंद आवाज घुमत राहणार आहे. या निमित्ताने वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आदिवासी बांधवांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपलीय......


Card image cap
संकरव्यवस्थेची सर्वंकष अशी नवी दिशा दाखवणारी कथा
रवींद्र लाखे
३० डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
संकरव्यवस्थेची सर्वंकष अशी नवी दिशा दाखवणारी कथा
रवींद्र लाखे
३० डिसेंबर २०२१

प्रणव सखदेव यांनी 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहात एक नवी संकरव्यवस्था मांडताना प्रत्येक कथेत धोका पत्करलाय. एका नव्या जगाच्या शोधात त्यांची कथा प्रवास करते. कथेच्या नायकाचं नाव म्हणजे वैश्विक संस्कृतीचं चिन्ह म्हणता येईल. संकरच सगळे भेदाभेद मिटवतो. ही संकरव्यवस्था नेमकी काय आहे हे सांगणारी या कथासंग्रहावरची ज्येष्ठ लेखक रवींद्र लाखे यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
मुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर
भाऊसाहेब आजबे
२२ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तराखंड आणि गुजरातमधल्या निष्प्रभ नेतृत्वाचा पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात आल्यामुळे दोन्हीही ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झालेला दिसतो. गुजरातमधे नवीन मुख्यमंत्री हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपवर नाराज पाटीदार समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे.


Card image cap
मुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर
भाऊसाहेब आजबे
२२ सप्टेंबर २०२१

उत्तराखंड आणि गुजरातमधल्या निष्प्रभ नेतृत्वाचा पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात आल्यामुळे दोन्हीही ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झालेला दिसतो. गुजरातमधे नवीन मुख्यमंत्री हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपवर नाराज पाटीदार समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे......


Card image cap
भारतीय कलेला व्यापून टाकणारा श्रीकृष्ण
पंडित बिरजू महाराज
३० ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.


Card image cap
भारतीय कलेला व्यापून टाकणारा श्रीकृष्ण
पंडित बिरजू महाराज
३० ऑगस्ट २०२१

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं......


Card image cap
पंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा?
अक्षय शारदा शरद
२६ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

'पंतप्रधान पीक विमा योजना' मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली होती. ही योजना सुरवातीपासूनच वादात सापडली. नुकताच केंद्राच्या संसदीय समितीचा एक रिपोर्ट आलाय. त्यात या योजनेचं काळंगोरं वास्तव मांडत केंद्र सरकारला आरसा दाखवण्यात आलाय. विमाच्या नावावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते आणि खाजगी कंपन्या त्याचा कसा फायदा उचलतात हे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय.


Card image cap
पंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा?
अक्षय शारदा शरद
२६ ऑगस्ट २०२१

'पंतप्रधान पीक विमा योजना' मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली होती. ही योजना सुरवातीपासूनच वादात सापडली. नुकताच केंद्राच्या संसदीय समितीचा एक रिपोर्ट आलाय. त्यात या योजनेचं काळंगोरं वास्तव मांडत केंद्र सरकारला आरसा दाखवण्यात आलाय. विमाच्या नावावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते आणि खाजगी कंपन्या त्याचा कसा फायदा उचलतात हे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय......


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.


Card image cap
भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’
अजिंक्य कुलकर्णी
२९ जुलै २०२१

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय......


Card image cap
आमचा धर्म वारीचा आहे, कुंभमेळ्याचा नाही
सचिन परब
०९ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला.


Card image cap
आमचा धर्म वारीचा आहे, कुंभमेळ्याचा नाही
सचिन परब
०९ मे २०२१

कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला......


Card image cap
गेल्या वर्षात ९८ लाखांवर बेकारीची कुऱ्हाड
अक्षय शारदा शरद
२७ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'नं भारतातल्या बेरोजगारीवर एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. २०२०-२०२१ मधे ९८ लाख पगारदारांचे रोजगार गेल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगते. कोरोनाची दुसरी लाट आणि कडक निर्बंधांमुळे या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न आणि रोजगाराच्या क्षमतेतही घट झालीय. भविष्यात हे संकट अधिक वाढेल. त्यामुळे या सगळ्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. 


Card image cap
गेल्या वर्षात ९८ लाखांवर बेकारीची कुऱ्हाड
अक्षय शारदा शरद
२७ एप्रिल २०२१

'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'नं भारतातल्या बेरोजगारीवर एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. २०२०-२०२१ मधे ९८ लाख पगारदारांचे रोजगार गेल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगते. कोरोनाची दुसरी लाट आणि कडक निर्बंधांमुळे या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न आणि रोजगाराच्या क्षमतेतही घट झालीय. भविष्यात हे संकट अधिक वाढेल. त्यामुळे या सगळ्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. .....


Card image cap
कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम
ज्ञानेश्वर बंडगर
२१ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.


Card image cap
कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम
ज्ञानेश्वर बंडगर
२१ एप्रिल २०२१

संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल......


Card image cap
एवढी  होती माया, भूल पडली रामाला
मुकुंद कुळे
२१ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत.


Card image cap
एवढी  होती माया, भूल पडली रामाला
मुकुंद कुळे
२१ एप्रिल २०२१

आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत......


Card image cap
युनोनं २०२१ फळं, भाजीपाल्यांचं वर्ष जाहीर का केलंय?
डॉ. व्ही. एन. शिंदे
२८ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय.


Card image cap
युनोनं २०२१ फळं, भाजीपाल्यांचं वर्ष जाहीर का केलंय?
डॉ. व्ही. एन. शिंदे
२८ फेब्रुवारी २०२१

आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय. .....


Card image cap
प्रेमातली समर्पणाची भावना नव्या पिढीनं जपायला हवी
जुनैद आतार
१४ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.


Card image cap
प्रेमातली समर्पणाची भावना नव्या पिढीनं जपायला हवी
जुनैद आतार
१४ फेब्रुवारी २०२१

आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते......


Card image cap
निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
भगवान बोयाळ
०४ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

२६ जानेवारीला दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हिंसक झालं. मीडियातून आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न झाले. फूट पडली. मोदी सरकारने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अधिक ताकदीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत केंद्रबिंदू बनले.


Card image cap
निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
भगवान बोयाळ
०४ फेब्रुवारी २०२१

२६ जानेवारीला दिल्लीतलं शेतकरी आंदोलन हिंसक झालं. मीडियातून आंदोलन बदनाम करायचे प्रयत्न झाले. फूट पडली. मोदी सरकारने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या राकेश टिकैत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अधिक ताकदीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे राकेश टिकैत केंद्रबिंदू बनले......


Card image cap
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
दीपक बोरगावे
३१ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.


Card image cap
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
दीपक बोरगावे
३१ जानेवारी २०२१

साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो......


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३
विशाल राठोड
२८ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? आंदोलनातल्या सामान्यातल्या सामान्याला त्यामागची भूमिका काय आहे हे माहीत असणं हे! या निकषावर दिल्लीतलं शेतकरी आंदोलन फार यशस्वी ठरतंय. कुणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर सांगतो. त्यांच्या आवाजातला सच्चेपणा आपल्यापर्यंत पोचवणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थाचा हा रिपोर्ट.


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३
विशाल राठोड
२८ जानेवारी २०२१

कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? आंदोलनातल्या सामान्यातल्या सामान्याला त्यामागची भूमिका काय आहे हे माहीत असणं हे! या निकषावर दिल्लीतलं शेतकरी आंदोलन फार यशस्वी ठरतंय. कुणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर सांगतो. त्यांच्या आवाजातला सच्चेपणा आपल्यापर्यंत पोचवणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थाचा हा रिपोर्ट......


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २
विशाल राठोड
२७ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल.


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २
विशाल राठोड
२७ जानेवारी २०२१

शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल......


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १
विशाल राठोड
२६ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २६ जानेवारी. एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन चाललेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर अश्रूधुराचा मारा केला जातोय. गेली ६२ दिवस हे आंदोलन चालूय. नेमकं काय आहे हे आंदोलन? काय म्हणतायत शेतकरी? कसे राहतायत? या सगळ्याची उत्तरं देणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट.


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १
विशाल राठोड
२६ जानेवारी २०२१

आज २६ जानेवारी. एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन चाललेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर अश्रूधुराचा मारा केला जातोय. गेली ६२ दिवस हे आंदोलन चालूय. नेमकं काय आहे हे आंदोलन? काय म्हणतायत शेतकरी? कसे राहतायत? या सगळ्याची उत्तरं देणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट......


Card image cap
प्रतिकांसोबतच भारतीय संस्कृतीतली सर्वसमावेशकताही नाकारावी लागेल
राज कुलकर्णी
१७ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.


Card image cap
प्रतिकांसोबतच भारतीय संस्कृतीतली सर्वसमावेशकताही नाकारावी लागेल
राज कुलकर्णी
१७ जानेवारी २०२१

कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......


Card image cap
बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
प्रज्वली नाईक
१४ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? 


Card image cap
बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
प्रज्वली नाईक
१४ जानेवारी २०२१

आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? .....


Card image cap
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
रेणुका कल्पना
२५ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.


Card image cap
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
रेणुका कल्पना
२५ डिसेंबर २०२०

२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......


Card image cap
आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?
रेणुका कल्पना
१३ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

आपण जगतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी. माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून अन्नासाठी झटतोय. आपल्या पूर्वजांचं अन्न काय होतं, ते कोणती धान्य वापरत होते, ते कसं शिजवत होते, मांसाहार करत होते का, दारू पित होते का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रा. प्रदीप आपटे यांच्या या भाषणाचं हे शब्दांकन.


Card image cap
आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?
रेणुका कल्पना
१३ डिसेंबर २०२०

आपण जगतो खाण्यासाठी आणि खातो जगण्यासाठी. माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आला तेव्हापासून अन्नासाठी झटतोय. आपल्या पूर्वजांचं अन्न काय होतं, ते कोणती धान्य वापरत होते, ते कसं शिजवत होते, मांसाहार करत होते का, दारू पित होते का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रा. प्रदीप आपटे यांच्या या भाषणाचं हे शब्दांकन......


Card image cap
यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण
बिनू थॉमस
१० डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या काही वर्षांत रिलायन्सने ज्या ज्या व्यवसायात प्रवेश केलाय तिथली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. शेती कायदा पास झाल्यानंतर लगेचच जिओनं रिटेल व्यवसायातही प्रवेश केलाय. तिथंही ऍमेझॉनला हरवत मार्केट काबीज करण्याचा जिओचा डाव आहे. म्हणूनच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण देणारं एक पत्र लिहिलंय. त्या इंग्रजी पत्राचा हा मराठी अनुवाद.


Card image cap
यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण
बिनू थॉमस
१० डिसेंबर २०२०

गेल्या काही वर्षांत रिलायन्सने ज्या ज्या व्यवसायात प्रवेश केलाय तिथली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. शेती कायदा पास झाल्यानंतर लगेचच जिओनं रिटेल व्यवसायातही प्रवेश केलाय. तिथंही ऍमेझॉनला हरवत मार्केट काबीज करण्याचा जिओचा डाव आहे. म्हणूनच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण देणारं एक पत्र लिहिलंय. त्या इंग्रजी पत्राचा हा मराठी अनुवाद......


Card image cap
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
सुनील कदम
०६ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख.


Card image cap
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील
सुनील कदम
०६ डिसेंबर २०२०

आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख......


Card image cap
शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?
सुनील तांबे
०६ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्‍यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत.


Card image cap
शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?
सुनील तांबे
०६ डिसेंबर २०२०

सुपीक जमीन, ९७ टक्के सिंचन, सर्वाधिक उत्पादकता, २२०० बाजार समित्या, उत्तम रस्ते आणि आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची खरेदी, यावर पंजाबची कृषी अर्थव्यवस्था उभी आहे. ही अर्थव्यवस्था मोडून काढणारे कायदे केंद्र सरकारने केले म्हणून पंजाबमधले शेतकरी या विषयावर आक्रमक झालेत. यात केवळ पंजाबचे शेतकरी नाहीत, संपूर्ण भारतातल्या शेतकर्‍यांचा हा लढा असल्याचं शेतकरी संघटना म्हणतायत......


Card image cap
खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?
संजय सोनावणी
१३ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.


Card image cap
खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?
संजय सोनावणी
१३ नोव्हेंबर २०२०

महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय......


Card image cap
कोरोना वायरससाठी शेतीच्या औद्योगिकीकरणाला जबाबदार धरायला हवं : रॉब वॅलेस
शिरीष मेढी
०३ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय.


Card image cap
कोरोना वायरससाठी शेतीच्या औद्योगिकीकरणाला जबाबदार धरायला हवं : रॉब वॅलेस
शिरीष मेढी
०३ नोव्हेंबर २०२०

वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय......


Card image cap
घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण
संपत देसाई
१७ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.


Card image cap
घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण
संपत देसाई
१७ ऑक्टोबर २०२०

आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे......


Card image cap
शेतीला आकाश मोकळं करून देणारे कायदे
सुनील माने
०४ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांना पहिल्यांदाच शिवार आणि त्यावरचं आभाळ मोकळं करून मिळालं आहे. या नव्या रचनेत शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था सुखी होणार असेल, तर त्यात पाय अडकवायचे अयशस्वी प्रयत्न कोणी करणं हा बळीराजाचा घात होईल. शेती कायद्याची ही बाजू सांगत आहेत भाजपचे पदाधिकारी आणि शेतीचे अभ्यासक सुनील माने.


Card image cap
शेतीला आकाश मोकळं करून देणारे कायदे
सुनील माने
०४ ऑक्टोबर २०२०

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांना पहिल्यांदाच शिवार आणि त्यावरचं आभाळ मोकळं करून मिळालं आहे. या नव्या रचनेत शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था सुखी होणार असेल, तर त्यात पाय अडकवायचे अयशस्वी प्रयत्न कोणी करणं हा बळीराजाचा घात होईल. शेती कायद्याची ही बाजू सांगत आहेत भाजपचे पदाधिकारी आणि शेतीचे अभ्यासक सुनील माने......


Card image cap
शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला? 
रवीश कुमार
२४ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

मोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय.


Card image cap
शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला? 
रवीश कुमार
२४ सप्टेंबर २०२०

मोदी सरकारनं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात तीन शेती विधेयकं संसदेत पास करवून घेतलीत. ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अगदी उलट कायदा मोदी सरकार घेऊन आल्याचं अनेक शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे. तर मार्केट व्यवस्था भांडवलदार आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात देण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय असाही आरोप होतोय......


Card image cap
केंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार?
डॉ. आशिष लोहे
२२ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही.


Card image cap
केंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार?
डॉ. आशिष लोहे
२२ सप्टेंबर २०२०

शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही......


Card image cap
सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?
वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
१२ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख  मुद्दामून देत आहोत.


Card image cap
सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?
वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
१२ सप्टेंबर २०२०

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख  मुद्दामून देत आहोत......


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया
सचिन परब
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे.


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया
सचिन परब
३० ऑगस्ट २०२०

घरी गणपती आले की घराघरात, मांडवामांडवात गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपली कॉलर टाईट करण्याला ऊत येतो. पण अथर्वशीर्ष इतक्या क्षुल्लक कारणांसाठी नाही. ते बाप्पाला म्हणजे पर्यायाने आपल्याला समजून घेण्यासाठी आहे. भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घ्यायचा तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आधीच्या तीन मंत्रांचा अर्थ दुसऱ्या लेखात आलाय. आता पुढे......


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष २ : पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया
सचिन परब
२९ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष २ : पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया
सचिन परब
२९ ऑगस्ट २०२०

गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून......


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच
सचिन परब
२८ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका.


Card image cap
गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच
सचिन परब
२८ ऑगस्ट २०२०

गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका......


Card image cap
बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!
मयूर बाळकृष्ण बागुल
२१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील.


Card image cap
बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!
मयूर बाळकृष्ण बागुल
२१ ऑगस्ट २०२०

शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील......


Card image cap
वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से
सुनील इंदुवामन ठाकरे
१८ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.


Card image cap
वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से
सुनील इंदुवामन ठाकरे
१८ ऑगस्ट २०२०

वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......


Card image cap
पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
रेणुका कल्पना
०८ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट.


Card image cap
पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
रेणुका कल्पना
०८ जून २०२०

भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट......


Card image cap
आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
रेणुका कल्पना
०६ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?


Card image cap
आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
रेणुका कल्पना
०६ मे २०२०

इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?.....


Card image cap
तर शेतकरी आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच जाईल!
मयुर बाळकृष्ण बागुल
१९ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

एनसीआरबीच्या नव्या अहवालातून समोर आलेली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्येत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. कारण शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं मूळ सरकारनं केलेल्या कायद्यात आहे. हे कायदे रद्द करण्याचं धाडस या नव्या सरकारने दाखवावं. असं झालं नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच राहतील.


Card image cap
तर शेतकरी आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच जाईल!
मयुर बाळकृष्ण बागुल
१९ जानेवारी २०२०

एनसीआरबीच्या नव्या अहवालातून समोर आलेली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्येत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. कारण शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं मूळ सरकारनं केलेल्या कायद्यात आहे. हे कायदे रद्द करण्याचं धाडस या नव्या सरकारने दाखवावं. असं झालं नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच राहतील......


Card image cap
आत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं?
रेणुका कल्पना
१९ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आत्महत्या करण्यात तरुणांनी शेतकऱ्यांना मागं टाकलंय. २०१८ च्या एनआरसीबीच्या अहवालातून हे चिंताजनक वास्तव समोर आलंय. शेतीच्या दूरावस्थेमुळे बेरोजगारी वाढतेय. तसंच आत्महत्या करणाऱ्या बेरोजगार तरुणांमधे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. शासकीय यंत्रणेने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे या आत्महत्या होतायत असंच म्हणावं लागेल.


Card image cap
आत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं?
रेणुका कल्पना
१९ जानेवारी २०२०

आत्महत्या करण्यात तरुणांनी शेतकऱ्यांना मागं टाकलंय. २०१८ च्या एनआरसीबीच्या अहवालातून हे चिंताजनक वास्तव समोर आलंय. शेतीच्या दूरावस्थेमुळे बेरोजगारी वाढतेय. तसंच आत्महत्या करणाऱ्या बेरोजगार तरुणांमधे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. शासकीय यंत्रणेने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे या आत्महत्या होतायत असंच म्हणावं लागेल......


Card image cap
किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला.


Card image cap
किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे
०४ जानेवारी २०२०

जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला......


Card image cap
कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी
मोतीराम पौळ
१९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे.


Card image cap
कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी
मोतीराम पौळ
१९ नोव्हेंबर २०१९

कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरविषयी चर्चा खूप झाली. पण कुणी काश्मीरमधे गेलं नाही. याला अपवाद ठरले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. त्यांनी नुकताच काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यातील त्यांनी पाहिलेली कलम ३७० नंतरची परिस्थिती आणि त्याचा शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याची सविस्तर माहिती दिली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे......


Card image cap
किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळलीत
रवीश कुमार
०५ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. देशभरातल्या जवळपास ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातला लाभ मिळला नाही. सरकारनेच ही नावं काढून टाकलीत. या सगळ्या गोंधळावर भाष्य करणारा पत्रकार रवीश कुमार यांचा लेख.


Card image cap
किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळलीत
रवीश कुमार
०५ ऑक्टोबर २०१९

शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. देशभरातल्या जवळपास ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातला लाभ मिळला नाही. सरकारनेच ही नावं काढून टाकलीत. या सगळ्या गोंधळावर भाष्य करणारा पत्रकार रवीश कुमार यांचा लेख......


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.


Card image cap
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
दिशा खातू
२४ सप्टेंबर २०१९

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......


Card image cap
‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.


Card image cap
‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!
संजीव पाध्ये
१२ सप्टेंबर २०१९

मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......


Card image cap
आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित
अक्षय शारदा शरद
३१ जुलै २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी.


Card image cap
आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित
अक्षय शारदा शरद
३१ जुलै २०१९

जगभरात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या ताटातल्या पदार्थांवरही होतो. जे खाद्यपदार्थांमधे बदल होतायत, ते आपल्यालाही आवडतायत. आणि ते आपण मोठ्या चवीने खातोयही. पण आपली ही आवडनिवड आपल्या हातात राहिली नाही. या घासामागे आणि बदलांमागे अर्थकारण दडलंय. हे अर्थकारण उलगडलंय ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी......


Card image cap
वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से
सुनील इंदुवामन ठाकरे
०१ जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.


Card image cap
वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से
सुनील इंदुवामन ठाकरे
०१ जुलै २०१९

वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......


Card image cap
'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर
शरद गोरे
२६ जून २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.


Card image cap
'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर
शरद गोरे
२६ जून २०१९

मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......


Card image cap
इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात
रत्नाकर पवार
२४ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं.


Card image cap
इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात
रत्नाकर पवार
२४ जून २०१९

इस्लाम अर्थात मुस्लिम धर्माविषयीचं आपलं एक मत बनलेलं असतं. कधी ते पूर्वग्रहानं बनलेलं असतं. तर कधी ऐकीव माहितीच्या आधारावर. यापलीकडेही इस्लाम आहे आणि तो खुप वेगळा आहे. हेच सांगणारं एक पुस्तक बाजारात आलंय. इस्लाम आणि त्याचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगणारं हे पुस्तक वाचायला हवं......


Card image cap
जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय
सुनील देशमुख
१३ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

वेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं.


Card image cap
जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय
सुनील देशमुख
१३ जून २०१९

वेगात एकत्र येणारं जग आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणं, आदान-प्रदान करणं त्यांना कठीण, नकोसं आणि थोडं भितीदायकही वाटतं. अशा वेळी लागणारं सिक्युरीटी ब्लॅंकेट हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत किंवा धर्मातच दिसतं. मग आपापल्या धार्मिक, वांशिक किंवा जातीय कवचात जाणंच जास्त सुरक्षित वाटतं, कम्फर्टेबल वाटतं......


Card image cap
भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता
संजय क्षीरसागर 
१२ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.


Card image cap
भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता
संजय क्षीरसागर 
१२ जून २०१९

भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख......