१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग.
१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग......