बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे......