येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?
सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?.....
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते......
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा......
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत.
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत......
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल.
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल......
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले.
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले......
कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दल दीर्घकाळ जी संभ्रमावस्था दिसून आली, त्यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणिवा ठळक झाल्या. पुढची वाटचाल करताना कोरोनाची आपत्ती ही संधी मानून आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दल दीर्घकाळ जी संभ्रमावस्था दिसून आली, त्यातून आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणिवा ठळक झाल्या. पुढची वाटचाल करताना कोरोनाची आपत्ती ही संधी मानून आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत......
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं.
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं......
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल......
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय.
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय......
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारनं ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली होती. पण ऑनलाईन शिक्षणातले अडथळे सगळ्यांनाच माहितीयत. इथल्या शाळा बंद झाल्या की, कुणी काहीही केलं की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच बंद होते. कारण मुलांसाठी वर्गाबाहेर काहीतरी शिकण्याच्या संधी निर्माण करणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारनं ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली होती. पण ऑनलाईन शिक्षणातले अडथळे सगळ्यांनाच माहितीयत. इथल्या शाळा बंद झाल्या की, कुणी काहीही केलं की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच बंद होते. कारण मुलांसाठी वर्गाबाहेर काहीतरी शिकण्याच्या संधी निर्माण करणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही......
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो.
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो......
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो.
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो......
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम.
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम......
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा.
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा......
लैंगिक भूक भागवण्यासाठी मीडिया हा आत्ताच्या आणि या आधीच्या पिढीचा मुख्य मार्ग आहे. सीडी, कॅसेट पासून आपण डेटिंग अॅपपर्यंत येऊन पोचलो आहोत. पण त्यानं फक्त शरीराची लैंगिक भूक संपेल. मनाची भूक संपवण्यासाठी लैंगिक सुखाच्या खासगी विषयावर सार्वत्रिकपणे बोलायला हवं. जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख.
लैंगिक भूक भागवण्यासाठी मीडिया हा आत्ताच्या आणि या आधीच्या पिढीचा मुख्य मार्ग आहे. सीडी, कॅसेट पासून आपण डेटिंग अॅपपर्यंत येऊन पोचलो आहोत. पण त्यानं फक्त शरीराची लैंगिक भूक संपेल. मनाची भूक संपवण्यासाठी लैंगिक सुखाच्या खासगी विषयावर सार्वत्रिकपणे बोलायला हवं. जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख......
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात......
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!.....
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय.
शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय......
दिल्लीच्या सरकारी शाळांमधे आनंदी राहण्याची गोष्ट शिकवली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शाळेतल्या हॅपीनेस क्लासमधे काय धडे दिले जातात हे बघण्यासाठी आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बायकोला सरकारी शाळा बघावी वाटावी एवढं काय या शाळेत आहे?
दिल्लीच्या सरकारी शाळांमधे आनंदी राहण्याची गोष्ट शिकवली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शाळेतल्या हॅपीनेस क्लासमधे काय धडे दिले जातात हे बघण्यासाठी आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बायकोला सरकारी शाळा बघावी वाटावी एवढं काय या शाळेत आहे?.....
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?
कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?.....
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र......
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय.
दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान आहे. प्रचाराने आता जोर धरलाय. अशातच महाराष्ट्रातल्या एका बातमीने दिल्लीच्या प्रचारात एंट्री केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतलं शिक्षणाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची खबर जशी पोचली तसं दिल्लीत यावरून नवं राजकारणाला आकाराला येऊ लागलंय......
आज १४ जानेवारी. र. धों कर्वे यांचा जन्मदिवस. घोडा कपडे न घालता फिरतो. आपण त्याला अश्लील म्हणत नाही. अनेक अश्लील वाटणारे शब्द दुसऱ्या भाषेत गेला की अर्थ बदलल्यामुळे अश्लील राहत नाहीत. तसंच, अर्थ सारखा राहिला आणि भाषा बदलली तरी अश्लील वाटत नाही. त्यामुळे अश्लीलता भाषेत नाही तर माणसाच्या नजरेत आहे.
आज १४ जानेवारी. र. धों कर्वे यांचा जन्मदिवस. घोडा कपडे न घालता फिरतो. आपण त्याला अश्लील म्हणत नाही. अनेक अश्लील वाटणारे शब्द दुसऱ्या भाषेत गेला की अर्थ बदलल्यामुळे अश्लील राहत नाहीत. तसंच, अर्थ सारखा राहिला आणि भाषा बदलली तरी अश्लील वाटत नाही. त्यामुळे अश्लीलता भाषेत नाही तर माणसाच्या नजरेत आहे......
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा.
समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे यांची आज जयंती. १४ जानेवारी १८८२ ला जन्मलेल्या रधोंनी कुणीही बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं ते विषय मुद्दाम लिखाणासाठी घेतले. त्यांनी समागम स्वातंत्र्य, संतती नियमन, वेश्या व्यवस्याय अशा बोल्ड विषयांवर लिहिलं. तसंच धर्म, निरिश्वरवाद, जात अशा सामाजिक गोष्टींबद्दल ते लिहित होते. रधोंच्या व्यक्तिमत्त्वाचा हा धावता आढावा......
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट......
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं.
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं......
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल......
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......
कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात. पण जेएनयूमधे प्रश्न विचारायला शिकवलं जातं. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं जातं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवलं जातं. तेही कमी फीमधे. हा जेएनयू पॅटर्न इतर युनिवर्सिटींमधे राबवायला हवा.
कॉलेजमधे शिक्षण घेऊन, नोकरी करून, मान खाली घालून जगायला सगळेच शिकवत असतात. पण जेएनयूमधे प्रश्न विचारायला शिकवलं जातं. सरकारला सतत प्रश्नांच्या घोकळ्यात ठेवायला हवं हे शिकवलं जातं. या जगाला आणखी सुंदर कसं करता येईल हे शिकवलं जातं. तेही कमी फीमधे. हा जेएनयू पॅटर्न इतर युनिवर्सिटींमधे राबवायला हवा. .....
स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकणं, स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणं ही जगण्याची कौशल्य आहेत. ती मिळाली तर मुली फक्त आपलं शिक्षणच पूर्ण करत नाहीत, तर स्वतःच्या पायांवर उभंही राहतात. त्याशिवाय आपल्या कुटुंबाला विधायक दिशाही देतात. हे आता संशोधनातून सिद्ध झालंय. ही कौशल्यं मुलींना शिकवणाऱ्या रूम टू रीड या संस्थेची ही गोष्ट. आता या संस्थेने महाराष्ट्रातही काम सुरू केलंय.
स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकणं, स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणं ही जगण्याची कौशल्य आहेत. ती मिळाली तर मुली फक्त आपलं शिक्षणच पूर्ण करत नाहीत, तर स्वतःच्या पायांवर उभंही राहतात. त्याशिवाय आपल्या कुटुंबाला विधायक दिशाही देतात. हे आता संशोधनातून सिद्ध झालंय. ही कौशल्यं मुलींना शिकवणाऱ्या रूम टू रीड या संस्थेची ही गोष्ट. आता या संस्थेने महाराष्ट्रातही काम सुरू केलंय. .....
पुण्यात सध्या अभिवाचनाचा एक प्रयोग तुफान चालतोय. तरुणाईची गर्दी होतेय. तरुणाईसोबतच आता पालकही या प्रयोगाला आवर्जून जातेय. ‘वाफाळलेले दिवस’च्या प्रयोगांची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही हे अभिवाचनाचे प्रयोग आयोजित केले जाताहेत. यानिमित्ताने वाफाळलेले दिवस प्रयोगाबद्दल.
पुण्यात सध्या अभिवाचनाचा एक प्रयोग तुफान चालतोय. तरुणाईची गर्दी होतेय. तरुणाईसोबतच आता पालकही या प्रयोगाला आवर्जून जातेय. ‘वाफाळलेले दिवस’च्या प्रयोगांची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही हे अभिवाचनाचे प्रयोग आयोजित केले जाताहेत. यानिमित्ताने वाफाळलेले दिवस प्रयोगाबद्दल......
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख.
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख......
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात......
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे.
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे......