आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं......
पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.
पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट......
एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं.
एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं......
आदर्श निवडणूक आयुक्त म्हणून प्रसिद्ध असणारे टी एन शेषन यांचं काल रात्री निधन झालं. शेषन यांनी भारतातील निवडणुकांचा चेहरा बदलून टाकला. आजच्या तरूणांसमोर शेषन यांच्यापेक्षा चांगला आदर्श असूच शकत नाही. कामातलं परफेक्शन, नैतिकता आणि कर्तव्यदक्षता हे त्यांचे गुण प्रत्येक तरूणानं घेतले पाहिजेत.
आदर्श निवडणूक आयुक्त म्हणून प्रसिद्ध असणारे टी एन शेषन यांचं काल रात्री निधन झालं. शेषन यांनी भारतातील निवडणुकांचा चेहरा बदलून टाकला. आजच्या तरूणांसमोर शेषन यांच्यापेक्षा चांगला आदर्श असूच शकत नाही. कामातलं परफेक्शन, नैतिकता आणि कर्तव्यदक्षता हे त्यांचे गुण प्रत्येक तरूणानं घेतले पाहिजेत......
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली.
केंद्रीय निवडणूक आयोग दर पाच वर्षांत ४८ खासदार आणि २८८ आमदारांसाठी थेट लोकांमधून मतदानाची व्यवस्था करतो. पण राज्य निवडणूक आयोग दर ५ वर्षांत तब्बल ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची व्यवस्था बघतो. आजच्याच दिवशी १९९४ साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. .....