महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत.
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत......
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय.
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय......
नागरिकांनी स्वतः मिळून त्यांचा कारभार कसा चालवावा याबद्दलच्या चर्चेला आपल्या माध्यमांमधे आणि नागरिकांच्या विचारविश्वातही फारसं स्थान नाही. संसदीय लोकशाहीने एक साचा दिलेला आहेच, पण सत्तेचं केंद्रीकरण कमी कसं करता येईल यादृष्टीने काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकशाहीमधे नागरिकांची भूमिका काय असावी हे सांगणारी पत्रकार उत्पल व. बा. यांची फेसबुक पोस्ट.
नागरिकांनी स्वतः मिळून त्यांचा कारभार कसा चालवावा याबद्दलच्या चर्चेला आपल्या माध्यमांमधे आणि नागरिकांच्या विचारविश्वातही फारसं स्थान नाही. संसदीय लोकशाहीने एक साचा दिलेला आहेच, पण सत्तेचं केंद्रीकरण कमी कसं करता येईल यादृष्टीने काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकशाहीमधे नागरिकांची भूमिका काय असावी हे सांगणारी पत्रकार उत्पल व. बा. यांची फेसबुक पोस्ट......
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल.
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल......
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात......
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे......
कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी केवळ वर्च्युअल प्रचार मोहिमा राबवायला परवानगी देण्यात आली. पण ज्या प्रकारे संसर्ग पसरतोय ते पाहता, संपूर्ण निवडणूकच वर्च्युअल मोडवर होईल, असं दिसतं. पाश्चात्त्य देशांमधे निवडणुकांमधे सोशल मीडियाचा आधार पूर्णपणे घेतला जातो. पण पूर्णपणे वर्च्युअल प्रचार मोहीम कुठेही चालवली जात नाही.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी केवळ वर्च्युअल प्रचार मोहिमा राबवायला परवानगी देण्यात आली. पण ज्या प्रकारे संसर्ग पसरतोय ते पाहता, संपूर्ण निवडणूकच वर्च्युअल मोडवर होईल, असं दिसतं. पाश्चात्त्य देशांमधे निवडणुकांमधे सोशल मीडियाचा आधार पूर्णपणे घेतला जातो. पण पूर्णपणे वर्च्युअल प्रचार मोहीम कुठेही चालवली जात नाही......
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल......
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही.
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही......
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......
इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो.
इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो......
निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे......
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत.
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. .....
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय.
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय......
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय......
भाजपसाठी पश्चिम बंगालचं महत्त्व फक्त आणखी एका राज्यात सत्ता मिळवण्यापेक्षाही अनेक अर्थांनी जास्त आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची आणि देशपातळीवर नामशेष होत चाललेल्या डाव्या पक्षांची लढाई आहे. हिंदुत्वाची, धार्मिक ध्रुवीकरणाची आणि अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर सर्वाधिक उमटणार आहेत.
भाजपसाठी पश्चिम बंगालचं महत्त्व फक्त आणखी एका राज्यात सत्ता मिळवण्यापेक्षाही अनेक अर्थांनी जास्त आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची आणि देशपातळीवर नामशेष होत चाललेल्या डाव्या पक्षांची लढाई आहे. हिंदुत्वाची, धार्मिक ध्रुवीकरणाची आणि अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर सर्वाधिक उमटणार आहेत. .....
आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!
आसाम विधानसभा निवडणुकीतलं पहिल्या टप्प्यातलं मतदान काल २७ मार्चला पार पडलं. लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार भाजप आणि काँग्रेसच्या महाजोत आघाडीमधे अगदी ३-४ टक्के मतांचा फरक राहिल. थोडक्यात, आसाममधे अगदी अटीतटीचा सामना होईल, हे नक्की!.....
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत......
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे......
साठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्दा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते.
साठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्दा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते......
२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.
२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत......
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!
कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!.....
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......
अमेरिकेन निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण जग वाट पाहतंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यातला मतांचा फरक आता कमी झाला असला तरी अजूनही बायडन आघाडीवर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त ६ इलेक्टोरल मतांची आवश्यता आहे. त्यामुळे आता बायडनच जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झालीय. मात्र, सध्याचा निकाल पाहता कधीही डाव पलटून ट्रम्प विजयी होऊ शकतात?
अमेरिकेन निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण जग वाट पाहतंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यातला मतांचा फरक आता कमी झाला असला तरी अजूनही बायडन आघाडीवर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त ६ इलेक्टोरल मतांची आवश्यता आहे. त्यामुळे आता बायडनच जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झालीय. मात्र, सध्याचा निकाल पाहता कधीही डाव पलटून ट्रम्प विजयी होऊ शकतात?.....
गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट.
गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट......
महिनाभरापूर्वी जेडीयू-भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ झालीय हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १० ते ४० टक्के मतदार यावेळी कमी-अधिक प्रमाणात द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो, तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही.
महिनाभरापूर्वी जेडीयू-भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ झालीय हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १० ते ४० टक्के मतदार यावेळी कमी-अधिक प्रमाणात द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो, तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही......
एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल.
एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल......
बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.
बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......
सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.
सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल......
कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार माजलाय. त्यामुळे आता तरी अमेरिका आपलं नेतृत्व बदलेल अशी आशा निर्माण झालीय. पण दुसरीकडे कोरोनाच्याच नावाखाली राष्ट्रवादाचा मुद्दा वर काढत द्वेष उत्पन्न करणारा प्रचार ट्रम्प यांनी चालवलाय. अमेरिकेतलं नेतृत्व ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब असते. त्यामुळे कोरोनानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण बसणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची झालीय.
कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार माजलाय. त्यामुळे आता तरी अमेरिका आपलं नेतृत्व बदलेल अशी आशा निर्माण झालीय. पण दुसरीकडे कोरोनाच्याच नावाखाली राष्ट्रवादाचा मुद्दा वर काढत द्वेष उत्पन्न करणारा प्रचार ट्रम्प यांनी चालवलाय. अमेरिकेतलं नेतृत्व ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब असते. त्यामुळे कोरोनानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण बसणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची झालीय......
झारखंड विधानसभेसाठी पाचही टप्प्यांचं मतदान संपलं. मतदान संपलं तसं एक्झिट पोलही आले. या एक्झिट पोलमधे भाजपसाठी धक्कादायक संकेत आहेत. पोलनुसार, जनमत भाजपच्या विरोधात आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालेले विरोधी पक्ष नवी उभारी घेताना दिसताहेत. या एक्झिट पोलमधून निघणारे चार अर्थ.
झारखंड विधानसभेसाठी पाचही टप्प्यांचं मतदान संपलं. मतदान संपलं तसं एक्झिट पोलही आले. या एक्झिट पोलमधे भाजपसाठी धक्कादायक संकेत आहेत. पोलनुसार, जनमत भाजपच्या विरोधात आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालेले विरोधी पक्ष नवी उभारी घेताना दिसताहेत. या एक्झिट पोलमधून निघणारे चार अर्थ......
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......
आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या झारखंडमधे सध्या ओबीसी राजकारणाला अच्छे दिन आलेत. भाजपने २०१४ मधे ओबीसी मतांच्या जोरावर राज्यात सत्ता मिळावली. यंदा सगळेच पक्ष ओबीसी वोटबँकेला आकर्षित करण्यासाठी ताकद लावत आहेत.
आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या झारखंडमधे सध्या ओबीसी राजकारणाला अच्छे दिन आलेत. भाजपने २०१४ मधे ओबीसी मतांच्या जोरावर राज्यात सत्ता मिळावली. यंदा सगळेच पक्ष ओबीसी वोटबँकेला आकर्षित करण्यासाठी ताकद लावत आहेत......
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांनी बाजी मारली. गोताबाया हे सिंहली लोकांच्या दृष्टीने 'वॉर हिरो' आहेत. तर अल्पसंख्यांक तमिळ आणि मुस्लिम समुदायांमधे गोताबायांबद्दल असुरक्षिततेची भावना आहे. या नव्या राजवटीकडे भारत आणि चीनचं बारीक लक्ष असेल.
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांनी बाजी मारली. गोताबाया हे सिंहली लोकांच्या दृष्टीने 'वॉर हिरो' आहेत. तर अल्पसंख्यांक तमिळ आणि मुस्लिम समुदायांमधे गोताबायांबद्दल असुरक्षिततेची भावना आहे. या नव्या राजवटीकडे भारत आणि चीनचं बारीक लक्ष असेल......
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?.....
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख .....
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय......
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा. .....
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?.....
पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं.
पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात आजवर खूप काम झालंय. पण त्याच्याइतकाच महत्वाचा असणाऱ्या हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण दूर्लक्ष केलं. आज भारतातलं सगळ्यात जास्त हवा प्रदूषण महाराष्ट्रात होतंय. यावर उपायोजना करण्यासाठी शुद्ध हवा हक हमारा या हॅशटॅगसह क्लीन कलेक्टीव्ह कॅम्पेन चालवण्यात येतंय. यांच्या प्रयत्नांमुळे आता थेट राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवा प्रदूषणाच्या मुद्दानं स्थान मिळवलं......
येत्या दोनेक महिन्यांत देशातल्या तीन राज्यांत विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. महाराष्ट्र आणि हरियाणात तर निवडणूक आचारसंहिताही लागू झालीय. पण या सगळ्यात मंदीचा मुद्दा पुन्हा बाजुला पडेल की काय अशी भीती आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी मंदीच्या कारणांची मीमांसा करणारा लेख लिहिलाय. त्यांचा लेखाचा हा संपादित अंश.
येत्या दोनेक महिन्यांत देशातल्या तीन राज्यांत विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. महाराष्ट्र आणि हरियाणात तर निवडणूक आचारसंहिताही लागू झालीय. पण या सगळ्यात मंदीचा मुद्दा पुन्हा बाजुला पडेल की काय अशी भीती आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी मंदीच्या कारणांची मीमांसा करणारा लेख लिहिलाय. त्यांचा लेखाचा हा संपादित अंश......
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत.
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत. .....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....