मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा......
गोव्यात १९६७पासून पक्षांतर या सोयरीकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली. ती आजपर्यंत कायमच आहे. गेल्या पाच वर्षात तर गोव्यात काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला. भाजप काँग्रेसचे आमदार फोडतोय. आता काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत करत भाजप प्रवेश केला. प्राण्यांना लाजवतील अशा लक्षवेधी उड्या कशा माराव्यात याचं प्रशिक्षण गोव्यानं देशाला दिलं.
गोव्यात १९६७पासून पक्षांतर या सोयरीकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली. ती आजपर्यंत कायमच आहे. गेल्या पाच वर्षात तर गोव्यात काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला. भाजप काँग्रेसचे आमदार फोडतोय. आता काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत करत भाजप प्रवेश केला. प्राण्यांना लाजवतील अशा लक्षवेधी उड्या कशा माराव्यात याचं प्रशिक्षण गोव्यानं देशाला दिलं......
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख.
टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख......
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय......
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय......
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय.
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय......
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय.
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय......
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय.
गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्या घोड्यावरच पैसा लावला जातोय......
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे......
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद.
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद......
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला.
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला......
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......
गोवा डेअरीच्या दूध खरेदीविषयी बोलताना केलेलं गोव्याचे मंत्री गोविंद गावडे यांचं ‘लुई फिलिप’ कंपनीच्या शर्टाचं विधान सध्या चर्चेत आहे. शोषितांच्या संघर्षांतून येणारे गावडेंसारखे नेते प्रस्थापित व्यवस्थेने शिवलेले ‘प्लेजर’दायक शर्ट अंगावर चढवतात तेव्हा ‘विकासा’चं भ्रामक मॉडेल लोकांच्या गळी उतरवणं सोपं जातं. अवघ्या शोषित वर्गासाठी ‘लुई फिलिप’पेक्षा बिरसा मुंडा यांचा वारसा अधिक टिकाऊ सुखाकडे घेऊन जाणारा आहे.
गोवा डेअरीच्या दूध खरेदीविषयी बोलताना केलेलं गोव्याचे मंत्री गोविंद गावडे यांचं ‘लुई फिलिप’ कंपनीच्या शर्टाचं विधान सध्या चर्चेत आहे. शोषितांच्या संघर्षांतून येणारे गावडेंसारखे नेते प्रस्थापित व्यवस्थेने शिवलेले ‘प्लेजर’दायक शर्ट अंगावर चढवतात तेव्हा ‘विकासा’चं भ्रामक मॉडेल लोकांच्या गळी उतरवणं सोपं जातं. अवघ्या शोषित वर्गासाठी ‘लुई फिलिप’पेक्षा बिरसा मुंडा यांचा वारसा अधिक टिकाऊ सुखाकडे घेऊन जाणारा आहे......
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?.....
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात......
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा गोव्यातली जनता पारतंत्र्याच्या होती. गोमंतकीय बांधवांना मुक्ती देण्यासाठी भारतातली स्वाभिमानी तरुणाई पुढे सरसावली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म पत्करलं. शेवटी १९ डिसेंबर १९६१ ला गोव्याचा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होऊन भारतात समावेश झाला. आज गोवा मुक्ती संग्रामाला ६० वर्ष पूर्ण होतायंत. त्यानिमित्त आज त्या स्वातंत्र्यवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा गोव्यातली जनता पारतंत्र्याच्या होती. गोमंतकीय बांधवांना मुक्ती देण्यासाठी भारतातली स्वाभिमानी तरुणाई पुढे सरसावली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म पत्करलं. शेवटी १९ डिसेंबर १९६१ ला गोव्याचा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होऊन भारतात समावेश झाला. आज गोवा मुक्ती संग्रामाला ६० वर्ष पूर्ण होतायंत. त्यानिमित्त आज त्या स्वातंत्र्यवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी......
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये.
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये......
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
गोवा. गोमंतभूमी. नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहावेत अशी सुंदर यक्षभूमी. गोवा जरा उशिरा पाहिला. पण गोवा ही तारुण्यात पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. तारुण्यात आणि त्यानंतर आयुष्यभर सतत. बालपण हे गोवा कळण्याचं वय नाही. उसळणार्या समुद्राच्या फेसाळणार्या लाटा आणि त्या मोठ्या आनंदानं क्षणोक्षणी झेलणारा किनारा. गोव्यातल्या किनाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख.
गोवा. गोमंतभूमी. नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहावेत अशी सुंदर यक्षभूमी. गोवा जरा उशिरा पाहिला. पण गोवा ही तारुण्यात पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. तारुण्यात आणि त्यानंतर आयुष्यभर सतत. बालपण हे गोवा कळण्याचं वय नाही. उसळणार्या समुद्राच्या फेसाळणार्या लाटा आणि त्या मोठ्या आनंदानं क्षणोक्षणी झेलणारा किनारा. गोव्यातल्या किनाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख......
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे दाखवण्यात आलेल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या सिनेमात एका तरूणीची गोष्ट सांगितलीय. आपल्या जाडेपणामुळे शरमेनं मान खाली घालणारी पेट्रूनिया अचानक व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारते आणि पुरूषसत्तेला आव्हान देते. या सगळ्या प्रवासात लाखमोलाचा आत्मविश्वास घेऊन पेट्रूनिया जिंकते.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे दाखवण्यात आलेल्या ‘गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या सिनेमात एका तरूणीची गोष्ट सांगितलीय. आपल्या जाडेपणामुळे शरमेनं मान खाली घालणारी पेट्रूनिया अचानक व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारते आणि पुरूषसत्तेला आव्हान देते. या सगळ्या प्रवासात लाखमोलाचा आत्मविश्वास घेऊन पेट्रूनिया जिंकते......
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं......
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय.
म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय......
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत.
लहानशा गोवा राज्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्या दोन्हीही भाजप जिंकतं तेव्हाच भाजपला पाच वर्षं सत्ता मिळवण्या इतका कौल देशभरात मिळतो. त्यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी भाजप टिकवेल का, याकडे गोवेकर लक्ष ठेवून आहेत. पण ते यश मिळवून देणारे मनोहर पर्रीकर आता नाहीत. पर्रीकरांनंतर गोव्याच्या राजकारणाचं चित्र कसं असेल, हेदेखील लोकसभेचे निकाल ठरवणार आहेत......
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत.
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......
एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट.
एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. .....
आज गोवा मुक्तीसंग्राम दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यामागे अनेक क्रांतीकारकांचा त्याग आणि पराक्रम होता. त्यामधे गोव्याचे चे गव्हेरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर सिनारी आघाडीवर होते. गोव्यातल्या पोर्तुगीजविरोधी क्रांतीचं त्यांनी नेतृत्व केलं. गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्ययोद्धे प्रभाकर सिनारी यांचं हे व्यक्तिचित्र.
आज गोवा मुक्तीसंग्राम दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यामागे अनेक क्रांतीकारकांचा त्याग आणि पराक्रम होता. त्यामधे गोव्याचे चे गव्हेरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर सिनारी आघाडीवर होते. गोव्यातल्या पोर्तुगीजविरोधी क्रांतीचं त्यांनी नेतृत्व केलं. गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्ययोद्धे प्रभाकर सिनारी यांचं हे व्यक्तिचित्र......
शून्यातून विश्व उभं करून मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० ला पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. आज १८ वर्षांनंतर ते अंथरुणावर खिळलेले आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याशिवाय पर्याय नाही. शरपंजरीवर पडून कुरुवंशाचं पतन पाहणाऱ्या भीष्मासारखे पर्रीकर त्यांनी उभारलेल्या भाजपची दुर्दशा पाहत आहेत. त्यांच्या १८ वर्षांच्या कारकीर्दीचं हे फलित फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही वेदना देणारं आहे.
शून्यातून विश्व उभं करून मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० ला पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. आज १८ वर्षांनंतर ते अंथरुणावर खिळलेले आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याशिवाय पर्याय नाही. शरपंजरीवर पडून कुरुवंशाचं पतन पाहणाऱ्या भीष्मासारखे पर्रीकर त्यांनी उभारलेल्या भाजपची दुर्दशा पाहत आहेत. त्यांच्या १८ वर्षांच्या कारकीर्दीचं हे फलित फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांनाही वेदना देणारं आहे......