गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका.
गणपती अथर्वशीर्ष आता घराघराघरात पोचलंय. पण डोकं ताळ्यावर आणणारी ही संस्कृत रचना घोकंपट्टीचा भाग बनलीय. त्याचा अर्थ समजून घेतला तर ते छान जगण्याचा मार्ग बनू शकतं. कारण त्यात भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना द्राक्षाच्या घोसासारख्या लगडल्यात. नाहीतर ते फक्त कल्चरल स्टेटस सिंबॉल बनून बिनडोक पारायणापुरतं उरेल. त्याच्यावरच्या तीन लेखांची ही मालिका......
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह. बिघडत चाललेलं वर्तमान, घराजवळ पोचलेली हिंसा, साध्या गोष्टींमागचे भीषण वास्तव आणि अस्तित्वासमोरचे निर्णायक प्रश्नचिन्ह मांडणारी ही कविता वाचून आपलीही झोप उडेल. भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेत जगण्याचं नेमकं स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न केळूसकरांनी केला आहे......