बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......