logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर गांधीजी
नीलेश बने
३० जानेवारी २०२३
वाचन वेळ : १३ मिनिटं

महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.


Card image cap
घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर गांधीजी
नीलेश बने
३० जानेवारी २०२३

महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय......


Card image cap
स्वामी स्वरूपानंद : संतपदी पोचलेले गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक
सम्यक पवार
२० डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.


Card image cap
स्वामी स्वरूपानंद : संतपदी पोचलेले गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक
सम्यक पवार
२० डिसेंबर २०२२

रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे......


Card image cap
दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट
मनोहर सोनवणे
२७ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे लोकवर्गणी गोळा न करता गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्ष झाली. १९९३ च्या शताब्दी वर्षात नि त्यानंतर देणग्यांमधूनच इतका अमाप पैसा मिळू लागला, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही.


Card image cap
दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट
मनोहर सोनवणे
२७ ऑगस्ट २०२०

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यातल्या बाहुलीच्या हौदाजवळ १८९३ मधे लोकवर्गणी गोळा न करता गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्ष झाली. १९९३ च्या शताब्दी वर्षात नि त्यानंतर देणग्यांमधूनच इतका अमाप पैसा मिळू लागला, की वर्गणी गोळा करण्याची गरजच उरली नाही......


Card image cap
शाहू महाराजांशी जिव्हाळा असणाऱ्या टिळकांनी वेदोक्त प्रकरणात काय भूमिका घेतली?
प्रा. डॉ. रमेश जाधव
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत.


Card image cap
शाहू महाराजांशी जिव्हाळा असणाऱ्या टिळकांनी वेदोक्त प्रकरणात काय भूमिका घेतली?
प्रा. डॉ. रमेश जाधव
०१ ऑगस्ट २०२०

लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत......


Card image cap
आझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`
डॉ. सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : १७ मिनिटं

मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.


Card image cap
आझादीच्या गझलेचा टिळक हे `मतला` तर गांधी `मक्ता`
डॉ. सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०

मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील......


Card image cap
लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट
संजीव पाध्ये
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट
संजीव पाध्ये
०१ ऑगस्ट २०२०

लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?
सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.


Card image cap
टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?
सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०

आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......


Card image cap
‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच
कुमार सप्तर्षी
०७ मे २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.


Card image cap
‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच
कुमार सप्तर्षी
०७ मे २०२०

महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......