भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.
भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात......