शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?.....