देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा.
देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......