एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......