logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मल्लिकार्जुन खर्गे : नवा अध्यक्ष, नवी आव्हानं
रशीद किडवई
२४ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय.


Card image cap
मल्लिकार्जुन खर्गे : नवा अध्यक्ष, नवी आव्हानं
रशीद किडवई
२४ ऑक्टोबर २०२२

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय......


Card image cap
काँग्रेसचा जीर्णोद्धार कसा होईल?
रशिद किडवई
२२ मार्च २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात.


Card image cap
काँग्रेसचा जीर्णोद्धार कसा होईल?
रशिद किडवई
२२ मार्च २०२२

पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात......


Card image cap
आपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत?
जयवंत वळकुंजे
१५ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?


Card image cap
आपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत?
जयवंत वळकुंजे
१५ मार्च २०२०

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?.....


Card image cap
मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
शशी थरुर (अनुवाद- प्रतिक पुरी)
०५ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.


Card image cap
मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
शशी थरुर (अनुवाद- प्रतिक पुरी)
०५ एप्रिल २०१९

स्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही......