शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं.
शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं......
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!.....
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी गेल्यावर्षी मुंबईत आत्महत्या केली होती. ३० ऑक्टोबरला या जागेसाठी पोटनिवडणुक होईल. ही लढत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात होतेय. मोहन डेलकर हे तब्बल ७ वेळा इथून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांच्या पत्नी कलाबेन या स्वतः शिवसेनेच्या उमेदवार असल्यामुळे या इंटरेस्टिंग लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी गेल्यावर्षी मुंबईत आत्महत्या केली होती. ३० ऑक्टोबरला या जागेसाठी पोटनिवडणुक होईल. ही लढत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात होतेय. मोहन डेलकर हे तब्बल ७ वेळा इथून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांच्या पत्नी कलाबेन या स्वतः शिवसेनेच्या उमेदवार असल्यामुळे या इंटरेस्टिंग लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय......
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही.
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते.
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते......
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही.
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही......
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं......
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत.
आता निवडणूक लागलीय. भाजप-शिवसेनेच्या युतीचं घोडं अजूनही जागावाटपात अडलंय. जागा वाटपानंतर उमेदवारीचा मुद्दा येणार आहे. पण जागावाटपच झालं नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकलेली नाही. शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस बैठका घेत आहेत......