पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत.
भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत......
उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही.
उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही......
फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायवरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांची फॅशन उद्योगात एण्ट्री झाली. अरनॉल्टना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर म्हटलं जातं.
फोर्ब्सने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केलीय. यात टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांना धोबीपछाड देत फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर आलेत. वडलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी कामाला सुरवात केली होती. पुढे एका टॅक्सी ड्रायवरकडून मिळालेल्या प्रेरणेतून त्यांची फॅशन उद्योगात एण्ट्री झाली. अरनॉल्टना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर म्हटलं जातं......
सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणात संतांविषयी केलेल्या टीकेचा वीडियो वायरल झाला. त्यावरून मोठी खळबळ उडाली. सनातनी वारकरी विरुद्ध पुरोगामी अशा दोन गटांमधे हा वाद विभागला गेला. सुषमाताई अंधारे आणि या दोन्ही गटांच्या संतसाहित्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या सोयीस्कर भूमिकांबद्दल वारकरी परंपरेचे तरुण अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर केलेली मांडणी समजून घायला हवी.
सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणात संतांविषयी केलेल्या टीकेचा वीडियो वायरल झाला. त्यावरून मोठी खळबळ उडाली. सनातनी वारकरी विरुद्ध पुरोगामी अशा दोन गटांमधे हा वाद विभागला गेला. सुषमाताई अंधारे आणि या दोन्ही गटांच्या संतसाहित्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या सोयीस्कर भूमिकांबद्दल वारकरी परंपरेचे तरुण अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर केलेली मांडणी समजून घायला हवी......
एलॉन मस्क सध्या मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचं केंद्रीकरण झालं तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही असं केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालं तर जगासाठी ते धोकादायक ठरू शकतं.
एलॉन मस्क सध्या मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचं केंद्रीकरण झालं तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही असं केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालं तर जगासाठी ते धोकादायक ठरू शकतं......
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......
रशियाच्या कच्च्या तेलासाठी ६० डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत 'जी ७' संघटना आणि युरोपियन युनियननं निश्चित केलीय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसारखे देश रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच 'प्राईस कॅपिंग'चा डाव टाकला गेलाय. त्याला रशियाने आव्हान देत या देशांचा तेल पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हे तेलयुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.
रशियाच्या कच्च्या तेलासाठी ६० डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत 'जी ७' संघटना आणि युरोपियन युनियननं निश्चित केलीय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसारखे देश रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच 'प्राईस कॅपिंग'चा डाव टाकला गेलाय. त्याला रशियाने आव्हान देत या देशांचा तेल पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हे तेलयुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत......
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे.
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे......
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय.
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय......
‘एमटीवी हसल’ या हिपहॉप रिऍलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच पार पडला. देशभरातल्या विविध भागातून अनेक रॅपर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या रॅपर्समधून हरियाणाचा ‘एमसी स्क्वेअर’ हा ‘हसल’च्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचबरोबर नॅझ, सृष्टी, क्यूके, ग्रॅविटी या मराठी रॅपर्सनीही आपली वेगळी छाप या स्पर्धेवर सोडली.
‘एमटीवी हसल’ या हिपहॉप रिऍलिटी शोचा दुसरा सीझन नुकताच पार पडला. देशभरातल्या विविध भागातून अनेक रॅपर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या रॅपर्समधून हरियाणाचा ‘एमसी स्क्वेअर’ हा ‘हसल’च्या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट रॅपर ठरला. त्याचबरोबर नॅझ, सृष्टी, क्यूके, ग्रॅविटी या मराठी रॅपर्सनीही आपली वेगळी छाप या स्पर्धेवर सोडली......
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे.
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे......
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यावर त्यांची गाडी सुसाट चाललीय. सीईओ असलेल्या पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांना मस्कनी काढून टाकलंय. तसंच ट्विटरच्या बदलाचे संकेत देत अनेक महत्वाचे निर्णयही घेतलेत. सध्या ट्विटरच्या सीईओपदासाठी चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. कृष्णन यांना सीईओ करण्यासाठी सोशल मीडियातून मस्कना गळ घातली जातेय.
इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यावर त्यांची गाडी सुसाट चाललीय. सीईओ असलेल्या पराग अग्रवाल यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांना मस्कनी काढून टाकलंय. तसंच ट्विटरच्या बदलाचे संकेत देत अनेक महत्वाचे निर्णयही घेतलेत. सध्या ट्विटरच्या सीईओपदासाठी चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. कृष्णन यांना सीईओ करण्यासाठी सोशल मीडियातून मस्कना गळ घातली जातेय......
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार करत असल्याचा दावा केलाय. तशी तक्रारच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केलीय. 'डर्टी बॉम्ब' हा काही हलक्यात घेण्यासारखा विषय नाहीय. हा बॉम्ब अणुबॉम्ब इतकाच घातक समजला जातो. त्यातून मोठा विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळेच तिथल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना युक्रेन सोडायचा आदेश दिलाय.
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार करत असल्याचा दावा केलाय. तशी तक्रारच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केलीय. 'डर्टी बॉम्ब' हा काही हलक्यात घेण्यासारखा विषय नाहीय. हा बॉम्ब अणुबॉम्ब इतकाच घातक समजला जातो. त्यातून मोठा विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळेच तिथल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना युक्रेन सोडायचा आदेश दिलाय......
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय......
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट.
‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट......
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून येत्या २८ ऑक्टोबरला शपथ घेतायत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यादृष्टीनेही विचार केला तर भारताच्या जावयाकडे इंग्लंडच्या कारभाराची सूत्रं आलीत. सध्या इंग्लंड मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटातून जातोय. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं मोठं आव्हानं सुनक यांच्यासमोर आहे......
यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार एका व्यक्तीला आणि दोन संस्थांना जाहीर झालाय. यात पुरस्कार मिळालेली ‘मेमोरियल’ ही दुसरी संस्था रशियामधली आहे. नोबेल समितीने मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या या संस्थेचा सन्मान करून रशियाचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना चांगलंच फटकारलंय.
यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार एका व्यक्तीला आणि दोन संस्थांना जाहीर झालाय. यात पुरस्कार मिळालेली ‘मेमोरियल’ ही दुसरी संस्था रशियामधली आहे. नोबेल समितीने मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या या संस्थेचा सन्मान करून रशियाचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना चांगलंच फटकारलंय......
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय......
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय.
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय......
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते.
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते......
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय......
युरोपियन देश असलेल्या इटलीमधे २५ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. दुसऱ्या महायुद्धानंतर इथं वर्णद्वेषी आणि अतिउजव्या विचारांचं सरकार सत्तेत येतंय. पंतप्रधानपदाची धुरा हाती आलेल्या जॉर्जिया मेलोनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांची सत्तेतली एण्ट्री उदारमतवादी मूल्यांना आव्हान देणारी आणि नागरी हक्कांवर गदा आणणारी असल्याचं बोललं जातंय.
युरोपियन देश असलेल्या इटलीमधे २५ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. दुसऱ्या महायुद्धानंतर इथं वर्णद्वेषी आणि अतिउजव्या विचारांचं सरकार सत्तेत येतंय. पंतप्रधानपदाची धुरा हाती आलेल्या जॉर्जिया मेलोनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांची सत्तेतली एण्ट्री उदारमतवादी मूल्यांना आव्हान देणारी आणि नागरी हक्कांवर गदा आणणारी असल्याचं बोललं जातंय......
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे......
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते......
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत......
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय.
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय......
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय.
मिखाईल गोर्बाचेव यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचं फारसं सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसं दु:ख व्यक्त केलेलं नाही; कारण गोर्बाचेव यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या पाश्चात्य जगाला अधिक झालाय......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या लेखक, तत्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची २० ऑगस्टला मॉस्कोत हत्या करण्यात आली. खरं लक्ष्य दुगिन असल्याचं बोललं जातंय. आताच्या रशिया-युक्रेन युद्धाची मुळं त्यांनी मांडलेल्या दुगिन सिद्धांतात आहेत. या सिद्धांतानं युक्रेनचं स्वतंत्र अस्तिव नाकारलं होतं. त्यावरच पुतीन यांचं युक्रेन प्रेम उभं राहिलंय. त्यामुळेच दुगिनच्या मुलीची हत्या जगभर चर्चेचा विषय ठरलीय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मेंदू समजल्या जाणाऱ्या लेखक, तत्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची २० ऑगस्टला मॉस्कोत हत्या करण्यात आली. खरं लक्ष्य दुगिन असल्याचं बोललं जातंय. आताच्या रशिया-युक्रेन युद्धाची मुळं त्यांनी मांडलेल्या दुगिन सिद्धांतात आहेत. या सिद्धांतानं युक्रेनचं स्वतंत्र अस्तिव नाकारलं होतं. त्यावरच पुतीन यांचं युक्रेन प्रेम उभं राहिलंय. त्यामुळेच दुगिनच्या मुलीची हत्या जगभर चर्चेचा विषय ठरलीय......
गेली तीन वर्षं सतत उफाळून येत असलेल्या इराकवासीयांच्या असंतोषाने हैराण झालेल्या इराकी राजकारण्यांसमोर आता मोठा पेच उभा राहिलाय. मागच्या दहा महिन्यात अस्थिर झालेली राजकीय परिस्थिती आता आणखीनच बिघडलीय. गेल्या तीन आठवड्यांपासून इराकची राजधानी असलेल्या बगदादमधे सध्या दोन आंदोलक गटांनी संसदेबाहेर ठिय्या मांडलाय. हे दोन्ही परस्परविरोधी गट शिया असल्याने त्यांच्यातला वाद हा कळीचा मुद्दा ठरलाय.
गेली तीन वर्षं सतत उफाळून येत असलेल्या इराकवासीयांच्या असंतोषाने हैराण झालेल्या इराकी राजकारण्यांसमोर आता मोठा पेच उभा राहिलाय. मागच्या दहा महिन्यात अस्थिर झालेली राजकीय परिस्थिती आता आणखीनच बिघडलीय. गेल्या तीन आठवड्यांपासून इराकची राजधानी असलेल्या बगदादमधे सध्या दोन आंदोलक गटांनी संसदेबाहेर ठिय्या मांडलाय. हे दोन्ही परस्परविरोधी गट शिया असल्याने त्यांच्यातला वाद हा कळीचा मुद्दा ठरलाय......
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही.
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही......
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतोय. पण त्याला जशास तसं उत्तर देण्याचं युक्रेननं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेननं 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा उपक्रम सुरू केलाय. ड्रोनसाठी जगभरातल्या देशांना आवाहन केलं जातंय. युक्रेनियन सैन्याचा जीव वाचावा आणि रशियाला टक्कर देता यावी हा त्यामागचा उद्देश आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतोय. पण त्याला जशास तसं उत्तर देण्याचं युक्रेननं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेननं 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा उपक्रम सुरू केलाय. ड्रोनसाठी जगभरातल्या देशांना आवाहन केलं जातंय. युक्रेनियन सैन्याचा जीव वाचावा आणि रशियाला टक्कर देता यावी हा त्यामागचा उद्देश आहे......
कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय.
कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय......
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात......
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय.
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय......
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं......
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं......
सारनाथ इथल्या सिंहमुद्रेचं बदललेलं स्वरुप नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या आवारात उभारलं गेलंय. त्यावरून वाद निर्माण झालाय. ही सिंहमुद्रा वर वर सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेसारखी दिसत असली तरी त्यात असलेले सिंह निरंकुश सत्तेची लालसा, त्यासाठीचा आक्रमपणा, होणारी हिंसेची जरब दाखवून, माणसांमधे भीती अविश्वास पेरणारे असल्याचं मतं संजय सोनवणे व्यक्त करतात. त्यांची ही फेसबुक पोस्ट.
सारनाथ इथल्या सिंहमुद्रेचं बदललेलं स्वरुप नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या आवारात उभारलं गेलंय. त्यावरून वाद निर्माण झालाय. ही सिंहमुद्रा वर वर सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेसारखी दिसत असली तरी त्यात असलेले सिंह निरंकुश सत्तेची लालसा, त्यासाठीचा आक्रमपणा, होणारी हिंसेची जरब दाखवून, माणसांमधे भीती अविश्वास पेरणारे असल्याचं मतं संजय सोनवणे व्यक्त करतात. त्यांची ही फेसबुक पोस्ट......
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत......
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे......
सोहराबुद्दीन प्रकरणाची केस प्रचंड गाजली. याचा तपास करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यातला फोलपणा दाखवणारं पत्रकार निरंजन टकले यांनी 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक लिहिलं. जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन यांनी एका पाठोपाठ एक पुढे करत रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं हा प्रश्न विचारलाय. हे पुस्तक शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड ठरतंय.
सोहराबुद्दीन प्रकरणाची केस प्रचंड गाजली. याचा तपास करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यातला फोलपणा दाखवणारं पत्रकार निरंजन टकले यांनी 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक लिहिलं. जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन यांनी एका पाठोपाठ एक पुढे करत रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं हा प्रश्न विचारलाय. हे पुस्तक शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड ठरतंय......
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती.
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती......
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय......
इतिहासातल्या अतिशयोक्त वर्णनांच्या किंवा सांगोवांगीच्या गोष्टींच्या आधारे एका संपूर्ण समाजाबद्दल मनात द्वेष भिनवून घेण्याची मानसिकता कुठून येते? संघर्षाच्या आकर्षणातून? मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय समाजाचा जगण्यातला मूलभूत संघर्ष किमान पातळीवर गेल्यामुळे हे असे काल्पनिक संघर्ष लोकांना हवेसे वाटतायत की काय अशी शंका येते.
इतिहासातल्या अतिशयोक्त वर्णनांच्या किंवा सांगोवांगीच्या गोष्टींच्या आधारे एका संपूर्ण समाजाबद्दल मनात द्वेष भिनवून घेण्याची मानसिकता कुठून येते? संघर्षाच्या आकर्षणातून? मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय समाजाचा जगण्यातला मूलभूत संघर्ष किमान पातळीवर गेल्यामुळे हे असे काल्पनिक संघर्ष लोकांना हवेसे वाटतायत की काय अशी शंका येते......
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय......
सध्या जगातल्या काही देशांत ‘मंकीपॉक्स’ या वायरसचा संसर्ग झालेले पेशंट सापडत आहेत. हा वायरस प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधे आढळतो. पण, आता सापडलेल्या पेशंटनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमधे प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येतेय.
सध्या जगातल्या काही देशांत ‘मंकीपॉक्स’ या वायरसचा संसर्ग झालेले पेशंट सापडत आहेत. हा वायरस प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधे आढळतो. पण, आता सापडलेल्या पेशंटनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमधे प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येतेय......
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......
एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील.
एक व्यवसाय म्हणूनही ‘अंतराळ पर्यटन क्षेत्र’ भविष्यात भरभराटीला येऊ शकतं, यात शंकाच नाही. भविष्यात ‘अंतराळ पर्यटन’ ही अब्जावधी डॉलरची बाजारपेठ बनू शकते. फक्त उद्योजकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रींसारखे सेलिब्रिटीही अंतराळ पर्यटन करू लागतील. सामान्य लोकांसाठीही अंतराळ पर्यटन आवाक्यात येईल. इतकंच नाही, तर अंतराळात घरं आणि ऑफिसही भाड्यानं मिळू शकतील......
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत......
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं......
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय.
पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन या छोट्या बेटांच्या देशासोबत चीननं एक सुरक्षा करार केलाय. येत्या काळात चीन या भागात आपले लष्करी तळ उभे करेल. त्यामुळे पॅसिफिक क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांसारखा सोलोमनचाही वापर एका हत्यारासारखा केला जाईल. तशी भीती ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना सतावतेय. त्यामुळेच या कराराला विरोध होतोय......
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.
कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट......
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत.
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत......
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?.....
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सहभागी व्हायला अमेरिकेनं विरोध केल्यानंतर चीननं स्वतःचं अवकाश स्टेशन उभं करायचं ठरवलं. यावर्षी चीनच्या महत्वाकांक्षी तिआन्हे अवकाश स्टेशनचं काम पूर्ण होईल. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणारं शेन्झो १३ हे अवकाशयान आपली मोहीम फत्ते करून १६ एप्रिलला माघारी परतलंय. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात यापुढच्या काळात महासत्तांमधे एक वेगळीच स्पर्धा पहायला मिळेल......
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय......
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता.
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता......
भगवान श्रीरामाच्या लोकोत्तर चरित्रामधे त्याच्या कुटुंबातल्या अनेकांचा स्पष्ट उल्लेख संस्कृत आणि प्राकृत रामायणांमधून मिळतो. पण दशरथ आणि कौसल्याची मोठी मुलगी तसंच श्रीरामाची मोठी बहिण असलेल्या शांताविषयी असं दिसत नाही. रामायणातल्या या काहीशा उपेक्षित पण महान स्त्रीविषयी सांगणारा हा लेख.
भगवान श्रीरामाच्या लोकोत्तर चरित्रामधे त्याच्या कुटुंबातल्या अनेकांचा स्पष्ट उल्लेख संस्कृत आणि प्राकृत रामायणांमधून मिळतो. पण दशरथ आणि कौसल्याची मोठी मुलगी तसंच श्रीरामाची मोठी बहिण असलेल्या शांताविषयी असं दिसत नाही. रामायणातल्या या काहीशा उपेक्षित पण महान स्त्रीविषयी सांगणारा हा लेख......
अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देतं. रामायणाची सत्य-असत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्या प्रेमात पडलेले दिसतात.
अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देतं. रामायणाची सत्य-असत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्या प्रेमात पडलेले दिसतात......
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे......
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत.
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत......
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत.
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत......
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा.
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा......
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय.
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय......
स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता.
स्टारलिंक ही जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची ‘सॅटेलाईट इंटरनेट सर्विस’ आहे. सॅटेलाईटचा वापर करून स्टारलिंक आपली इंटरनेट सेवा जगभर पोचवतेय. मागच्या महिन्यात अवकाशात आलेल्या मॅग्नेटिक वादळामुळे मस्क यांचे ४० सॅटेलाईट एकाचवेळी नष्ट झाले. त्याचा मोठा फटका मस्क यांच्या स्टारलिंकला बसला होता......
उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीय. मागच्या चार निवडणुकांमधल्या सत्तांतराच्या ट्रेंडला इथल्या जनतेनंच चकवा दिलाय. त्या चकव्यात काँग्रेस गारद झालीय. सत्तांतराच्या मिथकानुसार सत्तेची निवांत वाट पाहणाऱ्या काँग्रेसला भाजपच्या पद्धतशीर प्रयत्नांनी पराभूत केलंय.
उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीय. मागच्या चार निवडणुकांमधल्या सत्तांतराच्या ट्रेंडला इथल्या जनतेनंच चकवा दिलाय. त्या चकव्यात काँग्रेस गारद झालीय. सत्तांतराच्या मिथकानुसार सत्तेची निवांत वाट पाहणाऱ्या काँग्रेसला भाजपच्या पद्धतशीर प्रयत्नांनी पराभूत केलंय......
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं.
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं......
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन.
शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन......
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख.
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख......
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय......
भारताच्या पुष्पाचं 'मैं झुकेगा नहीं' हे वर्जन युक्रेनमधे पहायला मिळतंय. युक्रेनचे ४४ वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे शक्तिशाली नेते व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिलंय. त्यासाठी स्वतः झेलेन्स्की रणभूमीवर उतरलेत. एक कॉमेडीयन ते थेट रशियाला भिडणारा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास म्हणूनच फार इंटरेस्टिंग आहे.
भारताच्या पुष्पाचं 'मैं झुकेगा नहीं' हे वर्जन युक्रेनमधे पहायला मिळतंय. युक्रेनचे ४४ वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे शक्तिशाली नेते व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिलंय. त्यासाठी स्वतः झेलेन्स्की रणभूमीवर उतरलेत. एक कॉमेडीयन ते थेट रशियाला भिडणारा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास म्हणूनच फार इंटरेस्टिंग आहे......
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच एनएसईमधे दररोजची उलाढाल सुमारे ६४ हजार कोटी रुपयांची आहे. याला आपण शेयर मार्केट म्हणतो. अशा संस्थेत २०१३ मधे एनएसईच्या पहिल्या महिला सीईओ आणि एमडी बनण्याचा मान ज्यांना मिळाला, फोर्ब्सचा ‘वूमन लीडर ऑफ द इयर’ हा सन्मान ज्यांना मिळाला; त्यांनी एका योगीजींच्या सांगण्यानुसार कारभार केल्याचं प्रकरण अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच एनएसईमधे दररोजची उलाढाल सुमारे ६४ हजार कोटी रुपयांची आहे. याला आपण शेयर मार्केट म्हणतो. अशा संस्थेत २०१३ मधे एनएसईच्या पहिल्या महिला सीईओ आणि एमडी बनण्याचा मान ज्यांना मिळाला, फोर्ब्सचा ‘वूमन लीडर ऑफ द इयर’ हा सन्मान ज्यांना मिळाला; त्यांनी एका योगीजींच्या सांगण्यानुसार कारभार केल्याचं प्रकरण अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे......
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय......
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट......
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत......
रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्षाची ठिणगी पेटते त्यावेळी नॉर्ड स्ट्रीम २ ही गॅस पाईपलाईन चर्चेत येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण अमेरिकेसोबत युरोपातले अनेक देश आधीपासून या पाईपलाईनला विरोध करतायत. यावेळेस विरोध करण्यासाठी त्यांना आयतं कोलीत मिळालंय.
रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्षाची ठिणगी पेटते त्यावेळी नॉर्ड स्ट्रीम २ ही गॅस पाईपलाईन चर्चेत येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण अमेरिकेसोबत युरोपातले अनेक देश आधीपासून या पाईपलाईनला विरोध करतायत. यावेळेस विरोध करण्यासाठी त्यांना आयतं कोलीत मिळालंय......
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय.
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय......
नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपतींनी देशातल्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना सरकारचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या याच भाषणाचा आधार घेत ३ फेब्रुवारीला तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली. त्या भाषणाची अनंत घोटगाळकर यांनी केलेली अनुवादित पोस्ट इथं देत आहोत.
नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपतींनी देशातल्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना सरकारचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या याच भाषणाचा आधार घेत ३ फेब्रुवारीला तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली. त्या भाषणाची अनंत घोटगाळकर यांनी केलेली अनुवादित पोस्ट इथं देत आहोत......
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा......
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......
कंटेंटच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केला होता. स्वतःला ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर’ म्हणवणारे हे लोक आजच्या तरुणाईचा आदर्श ठरू पाहतायत.
कंटेंटच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केला होता. स्वतःला ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर’ म्हणवणारे हे लोक आजच्या तरुणाईचा आदर्श ठरू पाहतायत......
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट.
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट......
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत......
ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.
ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही......
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय......
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते.
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते......
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.
सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत......
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता.
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता......
कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. वेंटिलेटर, बेड, ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारची भूमिका मात्र सब चंगा सी अशीच होती. देश सुतकात असताना सरकार राजेशाही कार्यक्रमांमधे दंग होतं. या सगळ्या भानगडीत लोकांनी आपली ‘ती’ गोष्ट म्हणजेच विवेक कसा हरवलाय ते सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार.
कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. वेंटिलेटर, बेड, ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारची भूमिका मात्र सब चंगा सी अशीच होती. देश सुतकात असताना सरकार राजेशाही कार्यक्रमांमधे दंग होतं. या सगळ्या भानगडीत लोकांनी आपली ‘ती’ गोष्ट म्हणजेच विवेक कसा हरवलाय ते सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार......
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन.
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन......
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते......
पुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण.
पुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण......
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे......
तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे.
तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे......
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला.
गोव्याचे नगरविकास आणि समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. हे आरोप करून गोवा काँग्रेसनं खळबळ उडवून दिली होती. पण ‘हवेतला बाण’ म्हणत सत्ताधारी भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं. पण प्रकरण अंगलट येतंय असं समजताच मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेतला गेला......
कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव.
कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर राजकीय फायदाही पाहिला. स्वतःचं कौतुक करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या सरकारने या लसीमागे राबणाऱ्या हातांना मात्र कायमच उपेक्षित ठेवलं. या लसीच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करणारं मराठमोळं नाव होतं डॉ. सुरेश जाधव......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारत दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधे झालेली चर्चा, संरक्षण साहित्य, तंत्रज्ञानसंबंधीचे करार, या सगळ्यातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन साधायचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पुतीन यांनी भारताचं रशियासाठी असलेलं महत्त्व या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. त्यामुळे भारत-रशिया यांच्यातले संबंध कालातीत असल्याचं दिसून येतं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारत दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधे झालेली चर्चा, संरक्षण साहित्य, तंत्रज्ञानसंबंधीचे करार, या सगळ्यातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन साधायचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पुतीन यांनी भारताचं रशियासाठी असलेलं महत्त्व या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. त्यामुळे भारत-रशिया यांच्यातले संबंध कालातीत असल्याचं दिसून येतं......
संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणाऱ्या 'मिस युनिवर्स २०२१'चा निकाल नुकताच जाहीर झालाय. पंजाबच्या हरनाझ संधूने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी विश्वसुंदरीचा मान मिळवणारी ती तिसरी भारतीय ठरलीय.
संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणाऱ्या 'मिस युनिवर्स २०२१'चा निकाल नुकताच जाहीर झालाय. पंजाबच्या हरनाझ संधूने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी विश्वसुंदरीचा मान मिळवणारी ती तिसरी भारतीय ठरलीय......
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे......
बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.
बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय.
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय......
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे.
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे......
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
नोबेल शांतता पुरस्कारासाठी फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातल्या पत्रकार दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांची निवड झालीय. हा पुरस्कार म्हणजे नोबेल समितीनं सत्य, तथ्य आणि त्यावर आधारलेल्या स्वातंत्र्याचा केलेला एकप्रकारे गौरव म्हणायला हवा. तो करताना लोकशाही मूल्यांच्या र्हासाकडेही अशांत जगाचं लक्ष वेधलंय. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातल्या पत्रकार दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांची निवड झालीय. हा पुरस्कार म्हणजे नोबेल समितीनं सत्य, तथ्य आणि त्यावर आधारलेल्या स्वातंत्र्याचा केलेला एकप्रकारे गौरव म्हणायला हवा. तो करताना लोकशाही मूल्यांच्या र्हासाकडेही अशांत जगाचं लक्ष वेधलंय. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता......
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे......
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय......
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमधे १६ सप्टेंबरला 'ऑकस' हा संरक्षण विषयक करार झालाय. हिंदी-पॅसिफिक क्षेत्रात चीन सातत्याने आपला प्रभाव वाढवतोय. व्यापाराच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा असल्यामुळे चीनला या समुद्री क्षेत्रावर आपलं वर्चस्व हवंय. अशावेळी 'ऑकस करार' चीनच्या इथल्या प्रभावाला टक्कर देईल असं म्हटलं जातंय.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमधे १६ सप्टेंबरला 'ऑकस' हा संरक्षण विषयक करार झालाय. हिंदी-पॅसिफिक क्षेत्रात चीन सातत्याने आपला प्रभाव वाढवतोय. व्यापाराच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा असल्यामुळे चीनला या समुद्री क्षेत्रावर आपलं वर्चस्व हवंय. अशावेळी 'ऑकस करार' चीनच्या इथल्या प्रभावाला टक्कर देईल असं म्हटलं जातंय......
२० सप्टेंबरला कॅनडामधे मध्यावधी निवडणुका झाल्या. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निवडणुकीचा निर्णय आत्मघातकी ठरेल असं म्हटलं जातंय. या निवडणुकीच्या प्रचार काळात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांची. सगळीकडे त्यांचाच बोलबाला होता. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा जगमीत सिंह किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय.
२० सप्टेंबरला कॅनडामधे मध्यावधी निवडणुका झाल्या. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निवडणुकीचा निर्णय आत्मघातकी ठरेल असं म्हटलं जातंय. या निवडणुकीच्या प्रचार काळात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांची. सगळीकडे त्यांचाच बोलबाला होता. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा जगमीत सिंह किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय......
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल.
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल......
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं.
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं......
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं.
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं......
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं......
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे......
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत......
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय......
मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.
मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय......
देशद्रोहाचा कायदा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अनेकांना वाटतं. गेल्या एका वर्षात देशद्रोहाच्या प्रकरणात १६० टक्के वाढ झालीय. सरकारवर टीका करणाऱ्या नागरिक, पत्रकारांना मानसिक त्रास देण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा दुरूपयोग केला जातोय. या पार्श्वभूमीवर देशद्रोहाच्या जुन्या कायद्याची आपल्याला खरंच गरज आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमणा यांनी केंद्र सरकारला विचारलाय.
देशद्रोहाचा कायदा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अनेकांना वाटतं. गेल्या एका वर्षात देशद्रोहाच्या प्रकरणात १६० टक्के वाढ झालीय. सरकारवर टीका करणाऱ्या नागरिक, पत्रकारांना मानसिक त्रास देण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा दुरूपयोग केला जातोय. या पार्श्वभूमीवर देशद्रोहाच्या जुन्या कायद्याची आपल्याला खरंच गरज आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमणा यांनी केंद्र सरकारला विचारलाय......
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......