भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख......