नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय.
सध्या ओडिशामधे हॉकी वर्ल्डकप सुरू आहे. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकीचा जगभर बोलबाला होता. पण १९८०नंतर त्याला उतरती कळा लागली. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या प्रवेशासाठीही भारतीय हॉकी टीमला झगडावं लागायचं. त्याच हॉकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतायत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचं हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन देणारं क्रीडा धोरण त्याला कारण ठरतंय......
फुटबॉलचा वर्ल्डकप अर्जेंटिनानं जिंकल्याचा आनंद आणि मेस्सीचं कौतुक संपलेलं नसतानाच, फुटबॉलप्रेमींना दुःखाचा प्रचंड झटका बसला आहे. फुटबॉलच्या इतिहासातला सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पेलेच्या निधनाच्या बातमीनं सारं फुटबॉलचं जग अस्वस्थ झालंय. फुटबॉलचा देव आणि माणसांमधला ब्लॅकपर्ल अशी ओळख असलेल्या या खेळाडूचे दहा अजरामर किस्से.
फुटबॉलचा वर्ल्डकप अर्जेंटिनानं जिंकल्याचा आनंद आणि मेस्सीचं कौतुक संपलेलं नसतानाच, फुटबॉलप्रेमींना दुःखाचा प्रचंड झटका बसला आहे. फुटबॉलच्या इतिहासातला सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पेलेच्या निधनाच्या बातमीनं सारं फुटबॉलचं जग अस्वस्थ झालंय. फुटबॉलचा देव आणि माणसांमधला ब्लॅकपर्ल अशी ओळख असलेल्या या खेळाडूचे दहा अजरामर किस्से......
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय.
क्रीडास्पर्धांमधली अतिशय महत्वाची स्पर्धा फिफा फुटबॉल वर्ल्डकप मध्यपूर्वेतल्या कतारमधे होतेय. २०१०ला या स्पर्धेचं यजमानपद कतारकडे आलं. तेव्हापासून या स्पर्धेची चर्चा होती. मधे अनेक निर्बंध, वादाचे प्रसंगही आले. त्यातून वाटा काढत अखेर कतारमधे फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झालीय. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच कुण्या आखाती देशामधे ही स्पर्धा होतेय......
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल......
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या.
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या......
भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. दीपिका कुमारी ही अशा खेळाडूंपैकीच एक. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय.
भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. दीपिका कुमारी ही अशा खेळाडूंपैकीच एक. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय......
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय......
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय.
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय. .....
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय......
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय.
आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय......
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली.
उन्हाळ्यातल्या उकाड्यानंतर पाऊस हवाहवासा वाटतो. पण भारत वि न्यूझीलंड सेमीफायनलमधे पाऊस पडला. भारताच्या खिशात असलेला सामना हरला. आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आपल्या हरण्याला पाऊस कारणीभूत आहेच. पण धोनीने अवलंबलेली सिंगल-डबलची स्ट्रॅटेजीसुद्धा आपल्याला महागात पडली. .....
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?.....
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय......
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात.
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय.
भारतीय क्रिकेट संघातला सर्वात वात्रट खेळाडू म्हणजे विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसमधे जी टशन असायची त्यात विराट नेतृत्व करायला आघाडीवर असायचा. हल्ली मात्र तो बदला बदलासा दिसतोय. स्ट्रॅटेजिक आक्रमकपणा आणि स्वभाव यात गल्लत करु नका असं तो प्रेक्षकांना सांगतोय......
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे......
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?.....
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय......
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......
लोकसभा निवडणुकांचा हँगओवर संपला. आता वर्ल्डकप लवकरच सुरु होणार. त्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. लोकसभेत कोण जिंकणार यांचा अंदाज आपण बांधत होतो, तसंच आता आपण कोणती टीम कसं खेळेल याचा अंदाज आपण बांधत आहोत. मात्र खेळात एखादी लहान टीम, मोठ्या संघाला कधी आणि कशी हरवेल सांगता येत नाही. याची सुरवात भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून केली.
लोकसभा निवडणुकांचा हँगओवर संपला. आता वर्ल्डकप लवकरच सुरु होणार. त्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. लोकसभेत कोण जिंकणार यांचा अंदाज आपण बांधत होतो, तसंच आता आपण कोणती टीम कसं खेळेल याचा अंदाज आपण बांधत आहोत. मात्र खेळात एखादी लहान टीम, मोठ्या संघाला कधी आणि कशी हरवेल सांगता येत नाही. याची सुरवात भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून केली......
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया.
आयपीएल मॅच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येते. आणि यंदा वर्ल्डकप आहे तर वर्ल्डकपच्या आधी थकवणारी आयपीएल खेळल्याने क्रिकेटर्सचा परफॉर्मन्स ढासळतो, चांगला होतो, सराव होतो, नेमकं काय होतं? यावरुन खूप वाद विवाद सुरु आहेत. तर आपण वर्ल्डकप संघात सामील झालेल्या प्रत्येक क्रिकेटरच्या परफॉर्मन्सबद्दल समजून घेऊया......
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?
सध्या निवडणुका आणि वर्ल्डकप हेच दोन चर्चेचे विषय आहेत. कुठे खासदारांच्या निवडीची चर्चा आहे, तर कुठे टीम इंडियाच्या निवडीची. महत्त्वाच्या ४ नंबरच्या जागेसाठी अंबाती रायुडूसारख्या गुणी खेळाडूचा पत्ता कट झालाय. पण विजय शंकर त्या जागेला न्याय देऊ शकेल का?.....
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय?
लवकरच वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यासाठी भारतीय टीमची निवड झालेली आहे. टीममधे काही दिवसांतच आपल्या सगळ्यांचा लाडका ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला टीममधे जागा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? .....
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही. .....