आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.
‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा.
आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा......