इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे......
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत सरकारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत सरकारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा......
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स......
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते......
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात.
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात......
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?.....
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे.
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे......