वाघ नाही तर माणसं मतदान करतात. त्यामुळे अवनी वाघिण मारल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात राजकीय फायदाच होतोय. त्यांच्यावर जगभर जितकी टीका होईल, तितका त्यांना स्थानिक पातळीवर फायदाच आहे. फक्त भाजपच नाही तर स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष अवनीला मारल्याचं समर्थनच करत आहेत.
वाघ नाही तर माणसं मतदान करतात. त्यामुळे अवनी वाघिण मारल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात राजकीय फायदाच होतोय. त्यांच्यावर जगभर जितकी टीका होईल, तितका त्यांना स्थानिक पातळीवर फायदाच आहे. फक्त भाजपच नाही तर स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष अवनीला मारल्याचं समर्थनच करत आहेत......