लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
लॉकडाऊन असला तरी खाणं कुणाला चुकलंय. उलट आता लोक जास्तीचं साठवून ठेवत आहेत. फ्रिजचा वापर वाढलाय. मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट आपण फ्रिजमधे कोंबतो. फळं, भाज्या सारंकाही फ्रीजमधेच ठेवायला हवं, नॉर्मल वातावरणात ते खराब होतात, असा आपला त्यामागं समजही असतो. काही गोष्टींसाठी हा समज खराय. पण टोमॅटोच्या बाबतीत हा गैरसमज आहे. टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे......
ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. आपल्या भारताचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवलं आणि त्यालाच भारत समजला. नंतर हे भारतीय नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिथल्या लोकांना रेड इंडियन्स हे नाव दिलं. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलोय. पण याच कोलंबसमुळे ही रेड इंडियन्स संस्कृती संपली हे किती जणांना माहीत असतं?
ख्रिस्तोफर कोलंबस हा प्रसिद्ध खलाशी. आपल्या भारताचा शोध लावण्यासाठी निघालेल्या कोलंबसने अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवलं आणि त्यालाच भारत समजला. नंतर हे भारतीय नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिथल्या लोकांना रेड इंडियन्स हे नाव दिलं. हा सगळा इतिहास आपण शाळेत शिकलोय. पण याच कोलंबसमुळे ही रेड इंडियन्स संस्कृती संपली हे किती जणांना माहीत असतं?.....