ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख.
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख......
हिंदी साहित्यातले प्रख्यात समीक्षक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झालं. कवितेची थिअरी मांडणारे नामवर सिंह आपल्या कामातून हिंदी साहित्यातच स्वतः एक थिअरी बनले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ हिंदी साहित्यातल्या संस्था, चर्चा आणि वादांच्या ते केंद्रस्थानी होते. त्यामुळे 'दुसरा नामवर कौन' अशाही चर्चा झाल्या. पण त्यांना पर्याय नव्हता.
हिंदी साहित्यातले प्रख्यात समीक्षक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झालं. कवितेची थिअरी मांडणारे नामवर सिंह आपल्या कामातून हिंदी साहित्यातच स्वतः एक थिअरी बनले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ हिंदी साहित्यातल्या संस्था, चर्चा आणि वादांच्या ते केंद्रस्थानी होते. त्यामुळे 'दुसरा नामवर कौन' अशाही चर्चा झाल्या. पण त्यांना पर्याय नव्हता......
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे......