लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.
बप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट......