ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय......
२६ जून २००६ ला विधिमंडळातले समाजवादी नेते कपिल पाटील यांनी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळातलं समाजवाद्यांचं अस्तित्व १५ वर्षांपासून टिकून आहे. विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं एक झुंजार नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात प्रतिमा निर्माण झालीय
२६ जून २००६ ला विधिमंडळातले समाजवादी नेते कपिल पाटील यांनी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळातलं समाजवाद्यांचं अस्तित्व १५ वर्षांपासून टिकून आहे. विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं एक झुंजार नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात प्रतिमा निर्माण झालीय.....
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं.
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं......
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय.
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय......
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत.
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......