lock
संपूर्ण लेख

तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं

राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
lock
संपूर्ण लेख

मल्ल्या दिवाळखोर झाला, तर त्याच्या मुलांना आरक्षण देणार?

मोदी सरकारने सवर्णांनाही गरिबीच्या आधारावर दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलीय. त्याच्या विधेयकावरही लोकसभेत चर्चा सुरू आहे. पण ही तर आरक्षणाची मस्करीच आहे. आरक्षणासाठीचा लढा हा समतेसाठी आहे, आर्थिक फायद्यांसाठी नाही. आरक्षणासाठी गरिबीचा निकष चालूच शकत नाही.
lock
संपूर्ण लेख

धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा..